
गणेश बेटनभाटला, ऋषभ दोशी, चैतन्य मेहरा, नील मेहता, साहिल लविंगिया.. ही नावं गेली कधी आपल्या कानावरून? अर्थातच नाही.
२०१३ सरले.. २०१४ सुरूही झाले. भिंतीवरचे कॅलेंडर बदलले, पण आधीच्या कॅलेंडर वर्षांत घडलेल्या घटना बदलणे वा पुसणे कधीही शक्य नसते.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढला. शनिवारी राज्यात अनेक ठिकाणी तापमानात मोठी घसरण…
नगरसेविका संगीता दत्तात्रय गायकवाड यांनी एका गाळ्यासाठी, माजी महापौर दत्ता गायकवाड यांनी तीन गाळ्यांसाठी, मुलगा ऋषिकेश गायकवाड यांनी एका गाळ्यासाठी…
‘ सावित्रीबाई फुले यांना ज्ञानज्योती किंवा क्रांतिज्योती अशा कोणत्याही विशेषणाची गरज नाही. त्यामुळे नावातून ‘ज्ञानज्योती’ हा शब्द काढण्याचा निर्णय एकमताने…
शहरातून गायब झालेली थंडी पुन्हा अवतरली आहे. थंडीचा हा कडाका आणखी काही दिवस राहणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
देशातील नव्हे, तर जगातील सर्वात भ्रष्ट पक्षाशी ‘आप’ ने हातमिळवणी का केली, असा प्रश्न विचारत योगगुरू रामदेव बाबा यांनी शनिवारी…
मोठय़ा प्रमाणावर उत्पादन झालेले असतानाही गेल्या वर्षी देशामध्ये साखर आयात कशी झाली हे कोडे उलगडलेले नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…
‘गेल्या पन्नास वर्षांपासून आपण अनेक खुळ्या कल्पना जपत आलो आहोत. प्रखर समाजवादाचे गोडवे गाणारे देशही आता बदलले आहेत. या सगळ्याचा…
पुण्यासारख्या शहरामध्ये पुरोगामी विचार मांडणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारख्या व्यक्तीचा खून होतो व त्यांचे खुनी सापडू नये, यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही.
यामध्ये दोन रागांचा समावेश असलेल्या १५ सीडींचा संच आहे. पं. दिवेकर यांनी रुद्रवीणेवर वादन केलेल्या १८ रागांचा आणि सतारवादनाच्या १२…
मॉडेल कॉलनीमधील चित्तरंजन वाटिकेत सुरू झालेल्या माहिती अधिकार कट्टय़ाला उत्तम प्रतिसाद मिळत असून असे कट्टे शहरात आणखी काही ठिकाणी सुरू…