लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने वातावरण तापले असतानाच दुसरीकडे ग्रामीण भागात गारपीट व अवकाळी पावसाच्या संकटापाठोपाठ आता पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले…
कृष्णा गोदावरी खोऱ्यातील वायू साठय़ांवरून केंद्र सरकार व रिलायन्स इंडस्ट्रीज वादात नेमण्यात आलेल्या विदेशी मध्यस्थाची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने अवघ्या तीनच…
गेल्या आर्थिक वर्षांत गुंतवणूकदारांच्या हितार्थ नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आलेल्या देशातील म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता पाच टक्क्यांच्या घरात वाढली असली…
राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय बलस्थान असलेले ५ साखर कारखाने सलग २ वर्षांपासून बंद, तर एक कारखाना अवसायानात काढून खासगी कंपनीच्या ताब्यात…
‘आम्ही शेअर घेतले की त्याचा भाव खाली जातो’, असे बरेच वेळा गुंतवणूकदार म्हणतात. त्यामुळे खरोखरच सर्वत्र असेच होत असते, अशी…
‘कांद्यात कांदा, नासका कांदा .. यांना बोचक्यात बांधा’, ‘ताई-माई अक्का, विचार करा पक्का ..वर मारा शिक्का’, ‘येऊन येऊन येणार कोण…
अलिकडे झालेला पाऊस आणि गारपीट यामुळे ग्रामीण भागात झालेल्या आर्थिक नुकसानीचा फटका आठवडे बाजारांनाही बसू लागला असून या बाजारांमधील उलाढाल…
आपला माणूस आपला राहिला नाही अशी भावना केवळ शिवसैनिकांतच नाही तर सामान्यजनांतूनही व्यक्त होऊ लागल्याने खासदार भाऊसाहेब वाकचौरेंपुढील समस्या वाढल्या…
आपला माणूस आपला राहिला नाही अशी भावना केवळ शिवसैनिकांतच नाही तर सामान्यजनांतूनही व्यक्त होऊ लागल्याने खासदार भाऊसाहेब वाकचौरेंपुढील समस्या वाढल्या…
निवडणूक अर्ज दाखल करताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एखाद्या उमेदवाराने प्रसारमाध्यमांना मुलाखत दिल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल,
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेबरोबरच बडय़ा नेत्यांच्या जाहीर सभांना सुरूवात झाल्याने नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील वातावरण निवडणूकमय होऊ लागले…
महायुतीचे धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्याविषयी शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये पसरलेली नाराजी दूर करण्यात भाजपचे राष्ट्रीय नेते यशस्वी झाले