दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका मारहाणीतून मोहनीशला जमावाने संपविल्याची ग्रामीण पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. मात्र, मोहनीशला संपविण्यासाठी
राष्ट्राच्या विकासात सर्वाधिक योगदान देणाऱ्या सार्वजनिक कंपन्यांचे केंद्र सरकार खासगीकरण करू पाहत आहे. एका बाजूने उद्योगपतींना विविध सलवती देत
महापालिकेतील मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासंदर्भात महापालिका प्रशासन दिरंगाई करीत आहे
अत्याचार केल्याच्या एका विवाहितेच्या तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यातील एका शिपायास कळमना पोलिसांनी अटक केली. सूर्यकांत सुभाषचंद्र तिवारी
विकास कामे करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याने निवडणुकींची आचारसंहिता लवकारत लवकर लागू व्हावी
केबल डक संदर्भात राज्य शासनाने नवे धोरण तयार केले असून त्याप्रमाणे मोबाईल सेवा देणारी कंपनी रस्ते खोदून केबल टाकणार आहे.
पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्धी योजनेसह शासनाच्या इतर योजनेंतर्गत वृक्ष लागवड केवळ कागदोपत्रीच दिसून येते. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर आजवर
पालिका प्रशासनाकडून गेल्या दहा वर्षांत शहरातील प्रमुख रस्त्यांकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली होती.
माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित ईग्नाईट २०१४ या दोन दिवशीय राष्ट्रीयस्तरीय कार्यशाळेचा
व्यक्तीचे जीवन अनमोल आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वाहतुकीच्या नियमांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. त्याचसोबत शालेय विद्यार्थ्यांना
राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संपास १५ दिवस लोटूनही शासनाने काहीच दखल न घेतल्याच्या निषेधार्थ संघटनेने २४ जानेवारीपासून भीक मागो आंदोलनाची
लहान मुलीस बाहेर का घेऊन जातोस? असे विचारल्याने दारूडय़ा मुलाने आपल्या पित्याचा लाथाबुक्यांनी मारहाण करून खून केला.