मागच्या लेखात आपण हिमालय पर्वताच्या रांगांचा अभ्यास केला. आज आपण भारतीय द्वीपकल्पीय पठारे पाहणार आहोत.
मराठवाडय़ातील उस्मानाबाद, परभणी व जालना या तीन जिल्हय़ांत गारपिटीमुळे ज्वारीचे मोठे नुकसान झाले. तब्बल ५ लाख ९१ हजार १९२ हेक्टर…
राज्यातील १४ मोठय़ा सिंचन प्रकल्पांच्या एकूण लाभक्षेत्राच्या केवळ १५.२३ टक्के प्रत्यक्ष सिंचन होत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘किसान स्वराज आंदोलना’च्या अभ्यासातून…
कोराडी महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज संचाचे नूतनीकरण यशस्वी झाल्यानंतर चंद्रपूर वीज केंद्रातील २१० मेगावॅच्या पहिल्या व दुसऱ्या संचाचे नूतनीकरणाचे काम…
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी फारकत घेत शेकापने उमेदवार दिला असला तरी याचा परिणाम जिल्हा परिषदेतील शेकाप-सेना युतीवर होणार नसल्याचा निर्वाळा मंगळवारी…
राज्यात कुठल्याही खासदाराचा नसेल एवढा माझा लोकसंपर्क आहे. रायगडमधील एकही गाव असे नसेल जिथे गेल्या पाच वर्षांत मी गेलो नाही,
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात शासनाकडून अनास्था दाखवली जात असताना नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी गावच्या युवकांनी शिवजयंती
विकाऊ वृत्त, राडिया ध्वनिफिती, झालेच तर देशातील एकमेव खास आम आदमी अरविंद केजरीवाल यांचा माध्यमे विकली गेल्याचा आरोप
जिल्ह्यातील ग्राहकांकडे असलेली ४८७ कोटी रुपयांची थकबाकी कशी वसूल करायची, हा प्रश्न महावितरण कंपनीला सध्या सतावत आहे.
नाशिक रोड भागात सोमवारी मध्यरात्री झालेल्या वाहनांच्या जाळपोळीच्या घटनांप्रकरणी पोलिसांनी तीन युवकांना ताब्यात घेतले आहे.
भारत सरकारला अगदी मुळातून हादरा देण्यापासून ते अनुचित वादविवाद भडकावणाऱया, कमालीच्या अडचणीत असतानाही अविश्वसनीय धीट वागणुकीचा
प्रसंग आल्यावर आपण (मीसुद्धा) किती संवेदनहीन व ढोंगी असतो याचे प्रदर्शन आपण नकळत करत असतो. पंढरपूर वारी, दिंडी, संत तुकाराम…