scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

मुलीच्या खूनप्रकरणी माता-पित्याची होणार ‘नार्को चाचणी’

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यापोटी जन्मलेल्या मुलीचा खून केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या पित्याने स्वत:चे निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी स्वत:ची ‘नार्को चाचणी’…

मुलीच्या खूनप्रकरणी माता-पित्याची होणार ‘नार्को चाचणी’

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यापोटी जन्मलेल्या मुलीचा खून केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या पित्याने स्वत:चे निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी स्वत:ची ‘नार्को चाचणी’…

बीडमध्ये महावितरणला दोन कोटींचा झटका

सलग दहा दिवसांहून अधिक काळ झालेल्या गारपिटीने जिल्ह्य़ात रब्बी पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे वीज कंपनीचे साडेतेराशेपेक्षा जास्त खांब…

केंद्राच्या मदतीचा अंदाज घेऊन राज्याचा पहिला हप्ता- मुख्यमंत्री

कोणी काहीही हरकती घेतल्या, तरी अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना मदत द्यावी लागेल. केंद्रीय पथकाच्या पाहणी अहवालावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येईल.…

साता-यात ‘आरपीआय’ ची संभाजी संकपाळ यांना उमेदवारी जाहीर

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर साता-यात आज राजकीय घटनांनी कमालीचा वेग घेतला. खा. उदयनराजे भोसले यांची प्रचाराची फेरी, महायुतीचे आरपीआयचे संभाजी संकपाळ…

मुंबई विद्यापीठात महारंगपरिषद!

मुंबई विद्यापीठाच्या ‘अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’ने आपले दशकपूर्ती वर्ष देशभरातील दिग्गज रंगकर्मीचा सहभाग असलेल्या ‘महारंगपरिषदे’च्या आयोजनाने साजरे करण्याचे ठरविले आहे.

शिवसेना सोडणार नाही- कानडे

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी मिळाली नसली तरी मी नाराज नाही. शिवसेना हा पक्ष जात-पात मानत नाही. गरिबांचा, फाटक्या-तुटक्या माणसांचा…

‘अस्वस्थ’ चार माजी आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षांतर्गत नाराजांची ‘तुम्ही आता काम करा, वेळेनुसार बघू’ असे सांगत मागील वेळेप्रमाणेच उदारीच्या आश्वासनावर बोळवण…

रायगडमध्ये सेनेच्या अनंत गितेंना राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरेंचे आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज(गुरूवार) रायगडमधून लोकसभेसाठी सुनिल तटकरेंची उमेदवारी जाहीर केली. यानुसार रायगडमध्ये शिवसेनेच्या अनंत गितेंना राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरे यांचे…

‘गारपीटग्रस्तांच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने पाहावे’

उत्तराखंडातील प्रलयापेक्षाही राज्यातील गारपीटग्रस्तांची समस्या भयंकर आहे. या प्रश्नावर राज्यासह केंद्रानेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

काँग्रेसमध्ये सामसूम, शिवसेनेतही शांतता! प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभेच्या रिंगणात उमेदवाराची निवड न झाल्याने काँग्रेसच्या गोटात अक्षरश: सामसूम आहे. एवढी की, काँग्रेसच्या गांधीभवन या कार्यालयातील सभागृहाला तर चक्क…

जालन्यात ५ गावांना पथकाची धावती भेट

जिल्ह्य़ातील ९२ हजार ६४० हेक्टर क्षेत्रावरील फळ व अन्य पिकांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. केंद्राच्या द्विसदस्यीय पथकाने गुरुवारी…