
आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा जगात १२० वा तर आशिया-पॅसिफिक भागातील ४३ देशात २५ वा क्रमांक लागला आहे.
‘आदर्श’ घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर कारवाईस नकार देण्याच्या राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी तूर्त तरी…
राज्य रोजगार हमी योजने अंतर्गत ‘जवाहर विहीर’ ही लोकप्रिय अशी जुनी योजना असून सदर योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख ४० हजार…
पालक या पालेभाजीमध्ये कॅरोटिन, फॉलिक ऍसिड, “क’ व “के’ जीवनसत्त्व असल्याने गर्भवती महिलांसाठी ही भाजी अत्यंत आरोग्यदायी आहे
राज्यात एखाद्या गुन्ह्यामध्ये बळी पडलेल्या व्यक्तीस किंवा त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यासाठी ‘व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन’ योजना लागू करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या…
नैसर्गिक वायू उत्खननात सुसूत्रता आणण्यासाठी अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांच्या समितीने दिलेला ताजा अहवाल उपयुक्त आहे. हा बदल होण्यात अडथळा…
अखिल भारतीय सेवांमध्ये निवड झाल्यानंतर कोठे जाऊन काम करायचे हे कसे ठरते, या अनाहूत प्रश्नाचे निराकरण करतानाच ‘सुरुवात लहान विश्वातूनच…
भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध मोठे विचित्र आहेत. या दोन्ही देशांच्या सीमेवरून एकाच वेळी कबुतरेही सोडली जातात आणि तोफगोळेही.
साधारण दहा को़टी वर्षांपूर्वी मानवाचे पूर्वज आता अस्तित्वात नसलेल्या डायनासॉरशी घरोबा करून पृथ्वीवर राहात असल्याचे
आधुनिक वैद्यकावर जगभरात सुरू असलेले संशोधन व शिक्षणातील नावीन्याचा अभ्यास करून रुग्णोपचाराला प्राधान्य देणारे वैद्यकीय शिक्षण देणे आवश्यक आहे.
विमानतळ नुसता आलिशान दिसून चालत नाही, त्या इमारतीचे मुख्य काम तिने करायचेच असते, हे सर्वज्ञात असूनही ‘जीव्हीके’ कंपनीने मुंबईत उभारलेला…
नवी धरणे नकोत, असे नाही. हिमालयातसुद्धा ती हवीतच. तिथल्या लोकांना वीज हवी.. आणि पाणीही हवे. त्यासाठीच्या पर्यावरणनिष्ठ योजना कागदावर तयार…