भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याबद्दल उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना भाजप नेते अरुण जेटली यांनी सोयीस्कर बगल दिल्याचा आरोप
पाकिस्तानात सन २००७ मध्ये लागू करण्यात आलेला आणीबाणीचा निर्णय घटनाबाह्य़ ठरविण्यात आल्याप्रकरणी सदर निर्णयाचा फेरविचार करण्यासंबंधी
आकाशातून खाली झेपावण्यासाठी तिने विमानातून उडी घेतली़ मात्र ऐन वेळी पाठीवरच्या पॅराशूटने धोका दिला आह़े ती थेट जमिनीवर आदळून ठार…
अवतार मेहेरबाबा यांच्या ४५व्या अमरतिथी उत्सवाला गुरुवारी मेहेराबाद (आरणगाव) येथे उत्साहात प्रारंभ झाला. पहाटेपासूनच समाधीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या…
नाटय़पूर्ण घटना, काँग्रेसची अवघड अवस्था, अशा वातावरणात आंध्र प्रदेश विधानसभेत स्वतंत्र तेलंगण राज्याचे विधेयक आवाजी मतदानाने फेटाळून लावण्यात आले.
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील मुझफ्फरनगर या दोन शहरांना जोडणाऱ्या वाहतूक सेवेला पुन्हा प्रारंभ होणार आहे.
जीवोत्पत्तीपासून उत्क्रान्तियात्रेला सुरुवात झाली, खोल समुद्राच्या उदरात वडवानलाच्या परिसरात आर एन ए या बोधप्रचुर आणि लवचीक रेणूच्या कर्तबगारीने.
नागपूरसाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर, हा प्रकल्प आणण्याचे श्रेय कुणाचे, या विषयावर दावे करण्यात येत आहेत.
मुंबई शहराचे देशातील स्थान आणि प्रश्न लक्षात घेऊन मुंबईसाठी १२,४४७ कोटी रुपयांचा विशेष निधी देण्याची विनंतीही त्यांनी आयोगाला केली.
देशात सत्तांतर घडवून आणण्याच्या निर्धाराने वाटचाल करू लागलेल्या शिवसेना-भाजप-आरपीआय-स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष या महायुतीच्या प्रचाराचा बिगुल आज…
संस्कृतचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ लेखक व समीक्षक डॉ. मनोहर बाळकृष्ण कुलकर्णी (८४) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन…
पहिल्या-वहिल्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त नाना पाटेकर गुरुवारी भरभरून बोलले. राजकारण, समाजकारण आणि औरंगाबादच्या रस्त्यांवरदेखील तिखट शब्दांत त्यांनी ‘प्रहार’ केले.