scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

आसाराम १० हजार कोटींचे धनी

आपल्या भक्तगणांना माया, मोह, स्वार्थापासून दूर राहण्याचे प्रवचन देणाऱ्या आसाराम बापूंनी प्रत्यक्षात दहा हजार कोटी रुपयांहून अधिक माया गोळा केली…

आता थेट सवलतीत १२ सिलिंडर

सवलतीची रक्कम खात्यात जमाच होत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने, घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची सबसिडी ग्राहकांच्या खात्यात जमा करण्याची योजना केंद्र …

मोदींबाबतचे प्रश्न जेटलींनी का टाळले?

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याबद्दल उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना भाजप नेते अरुण जेटली यांनी सोयीस्कर बगल दिल्याचा आरोप

मुशर्रफ यांची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

पाकिस्तानात सन २००७ मध्ये लागू करण्यात आलेला आणीबाणीचा निर्णय घटनाबाह्य़ ठरविण्यात आल्याप्रकरणी सदर निर्णयाचा फेरविचार करण्यासंबंधी

पॅराशूट ऐन वेळी न उघडल्याने तामिळनाडूतील तरुणीचा मृत्यू

आकाशातून खाली झेपावण्यासाठी तिने विमानातून उडी घेतली़ मात्र ऐन वेळी पाठीवरच्या पॅराशूटने धोका दिला आह़े ती थेट जमिनीवर आदळून ठार…

देश-विदेशातील भाविकांची मोठी गर्दी

अवतार मेहेरबाबा यांच्या ४५व्या अमरतिथी उत्सवाला गुरुवारी मेहेराबाद (आरणगाव) येथे उत्साहात प्रारंभ झाला. पहाटेपासूनच समाधीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या…

आंध्र विधानसभेत तेलंगण विधेयकाविरोधात आवाजी कौल

नाटय़पूर्ण घटना, काँग्रेसची अवघड अवस्था, अशा वातावरणात आंध्र प्रदेश विधानसभेत स्वतंत्र तेलंगण राज्याचे विधेयक आवाजी मतदानाने फेटाळून लावण्यात आले.

श्रीनगर-मुझफ्फरनगर बससेवेला पुन्हा प्रारंभ

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील मुझफ्फरनगर या दोन शहरांना जोडणाऱ्या वाहतूक सेवेला पुन्हा प्रारंभ होणार आहे.

जीव उपजले वडवानलि अंधारात!

जीवोत्पत्तीपासून उत्क्रान्तियात्रेला सुरुवात झाली, खोल समुद्राच्या उदरात वडवानलाच्या परिसरात आर एन ए या बोधप्रचुर आणि लवचीक रेणूच्या कर्तबगारीने.

नागपूरच्या मेट्रो प्रकल्पाच्या श्रेयासाठी दावे-प्रतिदावे

नागपूरसाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर, हा प्रकल्प आणण्याचे श्रेय कुणाचे, या विषयावर दावे करण्यात येत आहेत.

पुढील पंचवार्षिक योजनेत राज्यासाठी साडेतीन लाख कोटी निधीची मागणी

मुंबई शहराचे देशातील स्थान आणि प्रश्न लक्षात घेऊन मुंबईसाठी १२,४४७ कोटी रुपयांचा विशेष निधी देण्याची विनंतीही त्यांनी आयोगाला केली.