भारत-चीन युद्धानंतर सीमेवरती तैनात असलेल्या भारतीय सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी गायलेल्या ‘ए मेरे वतन के लोगो..
नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून नेहरू घराणे आणि काँग्रेसवर नेहमीच टिकेची तोफ डागली जाते. पण त्या मोदींना नेहरू घराण्याचे गुणगान ऐकण्याची…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आंदोलनामुळे राज्यातील ६५ टोल नाके सरकारला बंद करावे लागले आहेत. या विषयावर मनसे न्यायालयात गेली असून…
काँग्रेसने दगाफटका करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता, मात्र श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी डॉ. आंबेडकर यांना सन्मानपूर्वक…
चालू आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या रकमेपैकी तब्बल ८० टक्के निधी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पडून असून करदाते मुंबईकर सेवा-सुविधांपासून वंचित राहिले…
जिया खान आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून योग्य प्रकारे तपास होत नसल्याने जियाची आई रबिया खानने अमेरिकेच्या ‘एफबीआय’ संस्थेची मदत मागितली होती.…
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. पद्मा देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा विभागाचा कारभार पुन्हा एकदा…
मुलांच्या काळजीसाठी प्रत्येक महिलेला दोन वर्षांची सुट्टी देण्याबाबत २००८ मध्ये केंद्र सरकारने एक घोषणा केली होती.
भरधाव बसने रुग्णवाहिकेला जोरदार टक्कर दिल्यामुळे झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला.
राज्यात टोल संस्कृतीचा उदय हा शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात झाल्याचा ठपका ठेवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने आता मात्र टोलचे समर्थन सुरू केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टोलविरोधातील प्रक्षोभक भाषणाचे पडसाद परभणीसह मराठवाडय़ात ठिकठिकाणी उमटले.
पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या विरोधात शिवसेना-भाजप युतीपाठोपाठ आता काँग्रेसनेही बाह्य़ा सरसावल्या आहेत.