हर बोला हर हर महादेव.. असा जयघोष करीत विदर्भातील विविध शिवमंदिरात भाविकांनी दर्शन घेतले. महाशिवरात्रीनिमित्त विविध महादेव मंदिरात सकाळपासून रुद्राभिषेक,…
व्याघ्र प्रकल्पातील २० टक्के रस्ते पर्यटकांसाठी खुले करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानासुद्धा ताडोबातील केवळ २ टक्केच रस्ते वापरासाठी खुले…
शहरात अजूनही ४०० मीटरचा धावमार्ग उपलब्ध नसताना येथील खेळाडू आंतरराष्ट्रीय पदक जिंकत आहेत. असा धावमार्ग शहरात लवकर तयार करून सर्व…
कोणत्याही पालिकेत कधी होत नसतील असे उद्योग सध्या कल्याण-डोंबिवली पालिकेत फोफावले आहेत. त्याची फळे संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य वेळी भोगावी लागतात.
‘व्हिवा’चा बदललेला लूक खूप आवडला. नवीन कॉलम्स चांगले आहेत. ‘व्हिवा’ म्हणजे तरुणाईसाठी अगदी झकास पुरवणी आहे.
कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘टेक होम रेशन’ (टीएचआर) योजनेचे राज्यात तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजकीय विषय सोडून विविध क्षेत्रांतील मान्यवर, विचारवंत, वक्ते, नागरिकांना मोकळेपणाने आपले विचार व्यक्त करता यावेत या उद्देशाने लंडनमधील ‘वेस्ट मिनिस्टिर’…
महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रसिध्द असलेल्या येथील ग्रामपंचायतीने पुढील आर्थिक वर्षांपासून घरपट्टी, पाणीपट्टीत करवाढ करण्याचा निर्णय घेतल्यावर ग्रामपंचायतीकडे तब्बल…
येवढ्या प्रचंड गदारोळात गि-हाईकच जे होत, त्याला डोक्याची मंडई होणे, असं म्हणतात….
माझा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही आणि राजकारणाशी चार हात लांबच राहणे मला पसंत असल्याचे बॉलीवूड अभिनेता आमिर खानने म्हटले…
विद्यमान २०१३-१४ आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीअखेर (ऑक्टो-डिसेंबर २०१३) भारताच्या अर्थव्यवस्थेतील वाढ ही अवघी ४.९ टक्के राहील
भांडवली बाजाराचा प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने बुधवारी वर्षांतून दुसऱ्यांदा २१ हजाराच्या पातळीला स्पर्श केला.