भारतीय जनता पक्षाचे पूर्वीचे नाव भारतीय जनसंघ होते आणि त्याच्या स्थापनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सक्रिय सहभाग होता, हे आताच्या पिढीला…
स्थानिक विकासकामांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत लोकप्रतिनिधींनाही सहभागी होता यावे आणि सार्वजनिक निधीचा उपयोग विकासासाठी व्हावा या हेतूने…
फाळणीनंतर साधारणत: ७० लाख लोक भारतामध्ये स्थलांतरित झाले. त्यांच्या पुनर्वसनाचे काम ८० ते ९० टक्के यशस्वीपणे पार पडले.
राज्यात यापुढे प्रत्येक १०० रुपयांतील ११ रुपये ९० पैसे इतकीच रक्कम भांडवली कामांसाठी उपलब्ध असणार आहे. परिस्थिती बिकट असते तेव्हा…
मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रीय जनता दलातील १३ फुटीर आमदारांपैकी नऊ आमदारांनी मंगळवारी घूमजाव करत स्वगृही परतण्याचा…
आपल्या देशातील साधनसंपत्तीने समृद्ध जंगलात सर्वात गरीब लोक राहतात हे सर्वात लाजिरवाणे सत्य आहे. या हरित संपत्तीच्या व्यवस्थापनाचा कुठलाही फायदा…
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कॉँग्रेसच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला चिरडून टाकू, असे वक्तव्य केले.
नदीचं पाणी वेगानं वाहात असताना क्षणोक्षणी खरं तर प्रवाहित होणारं पाणी नवंच असतं, पण मला ते जाणवत नाही. त्याचप्रमाणे सतत…
प्रा. जतकर हे पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे पहिले प्रमुख होते. ते नोबेल पुरस्कारविजेते डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण यांचे सहकारी. त्यांचे…
रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून वितरित करण्यात येणाऱ्या गॅसच्या किमतीचा मुद्दा आम आदमी पक्षाच्या (आप) निवडणूक वचननाम्यावरील प्रमुख मुद्दा असणार आह़े
वेगळ्या तेलंगण राज्यासाठी गेली दहा वर्षे आंदोलन करत असलेल्या तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी पंतप्रधान…
ऐरोली समतानगरमध्ये अनधिकृत बांधकामांवर सोमवारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली म् यामध्ये एका घरावर हातोडा चालवण्यात आला.