 
    
   पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्याजवळील घाटात सोमवारी रात्री दहाच्या दरम्यान खासगी प्रवासी बस पन्नास फूट दरीत कोसळून बसचालकासह १0 जण…
विरोधकांच्या कोणत्याही प्रश्नावर सरकार चर्चा करण्यास तयार असून येत्या संसदीय अधिवेशनात तेलंगणाचा मुद्दा निकाली निघण्याची आशा पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी व्यक्त…
चंद्रपूर जिल्ह्य़ातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचे मोठे केंद्र आहे.
मेळघाटातील गाविलगड किल्ल्याची पडझड सुरूच असून पुरातत्व खात्यानेही या किल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याने शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेल्या या किल्ल्याचे सौंदर्य नष्ट…
दीड लाख नव्या मतदारांसह नागपूर जिल्ह्य़ातील मतदारांची संख्या आता ३३ लाख ८८ हजार ७८० झाली असून प्रथमच नोंदणी
भारतात दरवर्षी कर्करोगाबाबत मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली जात असताना दरवर्षी आठ लाख नवीन रुग्णांची भर पडत
वेकोलिच्या विविध कोळसा खाणी, कोल वॉशरी, तसेच शहराच्या सभोवताल उभ्या असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यातून आम्लयुक्त पाणी इरई, झरपट व वर्धा
इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) ‘एम्स’प्रमाणे विकास करण्यासाठी ४०० कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
राज्यसभेचे नवनियुक्त सदस्य व रिपाइं (ए)चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दीक्षाभूमीला भेट दिली.
दुसरबीड येथील जिजामाता सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांची गेल्या अनेक वर्षांंपासून शासनाकडे ग्रॅच्युइटी व इतर रक्कम थकित आहे.
नागरिकांची नित्याची व महत्त्वाची कामे गुणवत्तापूर्ण व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
विचारांना चालना देण्याची शक्ती ग्रंथातच आहे. चांगल्या पुस्तकांच्या वाचनामुळेच माणूस सुसंस्कृत बनतोविचारांना चालना देण्याची शक्ती ग्रंथातच आहे. चांगल्या पुस्तकांच्या वाचनामुळेच…