scorecardresearch

Latest News

माती-पाण्याचे संवर्धन करणारा ‘मकृवि’चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

कृषी विद्यापीठाचा आणि माती व पाण्याचा तसा घनिष्ठ संबंध आहे. कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून नवनवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. या तंत्रज्ञानाचा…

अमावस्येमुळे वाजले लग्नाचे १२-१२-१२!

या सहस्रकातील ‘ऐतिहासिक’ तारीख मानल्या जाणाऱ्या १२-१२-१२ या तारखेला विवाहबद्ध होण्याचा मानस असलेल्या असंख्य ‘चि.’ आणि ‘चि.सौ.कां.’ यांचा हिरमोड झाला…

सरकार, विरोधक आणि कॅग

विक्रम वेताळाच्या गोष्टीप्रमाणे टू-जी स्पेक्ट्रमरूपी वेताळ काही केल्या राजा विक्रमाची पाठ सोडत नाही. इथे फरक एवढाच की वेताळ एकच राहिला…

कापसाच्या भावासाठी लढा चालूच राहील- तामसकर

निसर्गाची अवकृपा, त्यात सरकारकडून योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी राजा चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. कापसाच्या भावासाठी लढाई यापुढे चालूच…

अजूनही जमेल!

परिस्थितीचे अन् भोवतालाचे आकलन होण्यासाठी आपल्या चित्ताने त्याला व्यापून टाकण्याची किमया आत्मसात व्हायला हवी. भलत्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित झाल्याने आत्मभान…

महापौरांपुढे करवसुलीचे प्रश्नचिन्ह!

महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईस आल्याने वसुलीचा तिढा सोडवायचा कसा, असा प्रश्न महापौर कला ओझा यांनाही पडला आहे. शहरातील मालमत्ता, पाणीपट्टी…

‘तो’ हिंस्र प्राणी बिबटय़ा असण्याविषयी साशंकता!

औरंगाबाद तालुक्यातील गोलवाडी व बनेवाडी शिवारात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका बिबटय़ाने वासरावर हल्ला केला. दुपारी एक शेळीही त्याने मारली. शहराजवळच…

भाजप महिला मोर्चाची संग्राम रॅली

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात शेतकरी, महिला व सामान्य नागरिक यापैकी कु णीही सुखी नाही. शासनाच्या नाकर्तेपणामुळे व चुकीच्या धोरणामुळे महागाईचा…

वैनगंगेच्या भयावह प्रदूषणाकडे शासनाचे दुर्लक्ष

वैनगंगा नदीच्या प्रदूषणास मुख्यत: नाग नदीचा प्रवाह कारणीभूत आहे. हे प्रदूषित पाणी कन्हान नदीच्या माध्यमातून वैनगंगा नदीत येते आणि गोसेखुर्द…

ग्रा.पं. कर्मचारी संघटनेचे बेमुदत उपोषण, धरणे व कामबंद आंदोलन

नेरसह अख्ख्या जिल्ह्य़ात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या संघटनेने बेमुदत उपोषण, धरणे आणि कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या आंदोलनाचा एक भाग…

विवेकानंद आश्रमात आज शुकदास महाराज जन्मोत्सव

विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष शुकदास महाराज यांच्या ६९ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन ११ डिसेंबर रोजी विवेकानंद आश्रमात करण्यात आले आहे.

विमा अभिकर्त्यांने विकल्या बनावट पॉलिसी

ग्राहकाची भविष्यातील तरतूद एलआयसीत न गुंतवता थेट अभिकर्त्यांने ती लाटण्याचा केलेला प्रयत्न जागरूक ग्राहकामुळे उघडकीस आला. जुने शहरात ज्ञानेश्वर नगरातील…