
रायगड जिल्ह्यातील खारबंदिस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापूर इथे संरक्षक बंधारा फुटल्याने समुद्राच्या उधाण्याचे पाणी…
महाड एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांतील सांडपाणी सावित्री नदीमध्ये सोडले जात असल्याने नदीचे पाणी दूषित झाले आहे. त्याचा परिणाम नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांच्या…
कसाब याला फाशी दिल्याचा आनंद आहे, त्याचबरोबर भारतात कायद्याचे राज्य असल्याचा जगाला संदेश दिला गेला. आता प्रतीक्षा आहे ती सूत्रधारांवर…
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे विकेंद्रीकरण करून नागरिकांना वेगवेगळ्या कारणांसाठी लाभ मिळवून देण्याचे काम स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने देशभर सुरू असून त्यात महाराष्ट्रातील…
कसाबला फाशी देण्यासाठी पुण्यातील येरवडा कारागृहाची निवड करण्यात आली आणि फाशीसुद्धा दिली गेली, पण त्याबाबत पोलिसांनीही इतकी गोपनीयता पाळली, की…
रणजित राणे क्रीडा व सामाजिक मंडळ आवास यांच्या वतीने येत्या २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष व…
मुरुड ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर हे खूप प्रयत्नानंतर उपलब्ध झाल्यावर आता समस्याही त्यांच्या निवासस्थानाची राहिली आहे. तीन डॉक्टर पण निवासस्थान एकच…
बी. एस. एन. एल. एम्प्लॉइज युनियन महाराष्ट्र परिमंडळाचे सचिव कॉ. पुरुषोत्तम गेडाम यांच्या नेतृत्वाखाली, १६ नोव्हेंबर रोजी घोषित करण्यात आलेला…
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, उपविभागीय कृषी अधिकारी संपतराव थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यात १५ डिसेंबपर्यंत एकूण ७६ कच्चे…
नगर परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी नीलेश पटेल, तर उपाध्यक्षपदी भारती जगताप यांची बिनविरोध निवड झाली. बुधवारी दुपारी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित…
खालापूर तालुक्यातील सावरोलीस्थित के. डी. एल. बायोटेक कंपनीचे सरव्यवस्थापक (सुरक्षा व प्रशासन) दीपक धुमाळ यांनी आपल्या केबिनमधील बॅगमध्ये ठेवलेली ४०…
ट्रकने ठोकर मारल्यामुळे झालेल्या अपघातात मोटार-सायकलस्वार जागीच ठार झाला. ही दुर्घटना रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २० नोव्हें.ला दुपारच्या सुमारास सावळागावच्या…