जामखेड तालुक्यातील गोयकरवाडा व खरातवाडी येथे सुरू असलेले बेकायदेशीर खडीक्रशर व खाणी कायमस्वरूपी बंद कराव्यात या मागणीसाठी या दोन्ही गावांतील…
जिल्ह्य़ातील व सीमा भागातील कोणत्याही कारखान्यांपेक्षा जवाहर कारखाना नेहमीच जादा दर देण्यामध्ये अग्रेसर राहिला आहे. यंदाही गाळप होणाऱ्या उसाला पहिली…
शेतकऱ्यांच्या हितासाठी अन् शेतात वाळून चाललेला ऊस, दुष्काळ यामुळे अन् उस दराच्या आंदोलनामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. याकरिता विठ्ठल सहकारी…
मलकापूर नगरपंचातीने नियोजनबद्ध राबविलेल्या २४ बाय ७ नळपाणीपुरवठा योजनेस क्लस्टर इनोव्हेशन सेंटर दिल्ली युनिव्हर्सिटी पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन योजनेची पाहणी केली.…
अखिल भारतीय महाराष्ट्रीय भूलशास्त्रज्ञांची १६ वी राज्यस्तरीय परिषद व कार्यशाळा २३, २४ व २५ नोव्हेंबर २०१२ रोजी हॉटेल पॅव्हेलियन येथे…
‘‘लहान मुलांसाठी लेखन करणे हे मोठे जबाबदारीचे काम आहे. प्रस्थापित लेखकांनी ठरवून मुलांसाठी लिहिले पाहिजे. मात्र असे होताना दिसत नाही.…
लष्कर पाणीपुरवठा केंद्रांतर्गत मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी (२३ नोव्हेंबर) केले जाणार असल्यामुळे येरवडा भाग तसेच मंगळवार पेठ वगैरे भागांचा…
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना एक ते पाच लाखांची आर्थिक मदत करण्याची घोषणा ‘श्रीमंत’ महापालिकेने वेळोवेळी केली. मात्र, त्याची…
राजकीय पक्षात काम करणाऱ्या युवक कार्यकर्त्यांची वैचारिक बैठकही चांगली असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक…
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे’च्या घोषणा..भजनाचे सूर..अस्थिकलश पाहून भावनाविवश होत नतमस्तक होणारे शिवसैनिक.. नाशिक व धुळे जिल्ह्यात बुधवारी सुरू झालेल्या…
थंडीविना यंदाची दिवाळी गेल्यानंतर नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या तापमानात झपाटय़ाने बदल होत असून सध्या अचानक निर्माण झालेला कमालीचा गारवा हे त्याचे…
सुमारे पंचवीस वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये बाळासाहेबांच्या निधनानंतर चलबिचल सुरू झाली असून मोठय़ा प्रमाणात राजकीय…