scorecardresearch

Latest News

१८. नेम

श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘प्रथम नेम पाहिजे परंतु फार नेम करू नये’! आता नेम म्हणजे काय? अमुक एक साधना ठरल्या वेळी…

अपप्रचाराचा बेरंग

कलेच्या क्षेत्रातील माणसे संवेदनशील व सुसंस्कृत असतात असा एक (गैर)समज प्रचलित आहे. परंतु सध्या रंगू लागलेल्या अ. भा. मराठी नाटय़…

नंदुरबारमध्ये तीन हजार सिंचन विहिरींच्या कामास मान्यता

जिल्ह्य़ातील ५०१ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून चार हजार ७५७ सिंचन विहिरींचे प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यातील तीन हजार ८३० विहिरींना तांत्रिक तर…

शिक्षणाचा विधायक अर्थ

चांगले शिक्षण महाग असते किंवा त्यासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, या भ्रमातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबईच्या प्रेमा जयकुमार आणि…

कृषी महाविद्यालयात तिहेरी सोहळा

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित येथील कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या ‘बहर’ नियतकालिकचे प्रकाशन, संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन आणि विद्यार्थी…

शेतकरी कर्जमुक्तीचा अपूर्व प्रयोग

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कर्जलवाद बिलामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग खुला झाला. त्यांनी मध्य प्रांत वऱ्हाड सरकारला हा कायदा करायला भाग…

स्वप्नरंजन की भयस्वप्न

भा.रि.प.चे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘शाळेच्या दाखल्यावरून जात हद्दपार करा’ असे विधान केले, त्याचे पडसाद विविध स्तरांवर उमटले. मात्र…

या परिस्थितीत उपाय काय?

‘२१९ पकी फक्त १३ बलात्कार अनोळखींकडून!’ हे धक्कादायक वृत्त (लोकसत्ता २३ जाने.) वाचलं. यापूर्वीही दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर काही संस्थांनी जी…

गडकरींचा गुरुत्वमध्य

बेदरकार वागायचे असेल तर पायाशी निदान नरेंद्र मोदी यांच्याइतका व्यापक जनाधार असावा लागतो. असा जनाधार नाही आणि तरीही सर्वाना ‘टोल’वण्याची…

कुतूहल : जैव खतांचा गोरखधंदा म्हणजे काय?

मातीत कोणते जंतू तग धरून राहातात आणि वाढतात, हे त्या मातीच्या गुणधर्मावर आणि त्या ठिकाणाच्या हवामानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, कोंकणातल्या…

अपंगांसाठीच्या २३ शाळांची मान्यता अपुऱ्या सुविधांमुळे रद्द

अस्थिव्यंग, अंध, मूकबधिर, सेरेब्रल पाल्सी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विशेष शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशा सुविधा नसल्यामुळे आणि खोटी पटसंख्या दाखवल्यामुळे राज्यातील २३…

वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पाला पर्यावरण खात्याचा हिरवा कंदील

पश्चिम उपनगरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आखण्यात आलेल्या वांद्रे-वर्सोवा या ९.८९ किलोमीटर लांबीच्या सागरी सेतू प्रकल्पाला केंद्रीय वन आणि पर्यावरण खात्याने…