scorecardresearch

Latest News

कधी बहर कधी शिशिर..

हेमंत ऋतुमध्ये पानगळीला सुरुवात होऊन शिशिरात वृक्ष पूर्णपणे निष्पर्ण होऊन जातात तसेच काहीसे भारतीय अर्थव्यवस्थेचे झाले. औद्योगिक उत्पादन दर ऑक्टोबर…

वणव्यांपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला सुरक्षित ठेवण्याचा संकल्प

गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात वणव्यांमुळे ताडोबा व कोळशाचे हजारो हेक्टर जंगल जळाल्याचा धसका घेऊन उन्हाळ्यात लागणाऱ्या आगीपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला सुरक्षित…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भोळ्याभाबडय़ांमध्ये परिवर्तन घडविले – मोघे

राष्ट्रसंतांनी स्वातंत्र्यासाठी जनजागृती केली. दोनदा इंग्रजांनी त्यांना कारावासही केला, परंतु महाराजांनी आपले सामाजिक कार्य थांबविले नाही. भजन, कीर्तन, साहित्य आणि…

आज ‘निर्मल उज्ज्वल’च्या कारंजा लाड शाखेचे उद्घाटन

निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ३१ व्या कारंजा लाड शाखेचे उद्घाटन उद्या रविवारी, २० जानेवारीला दुपारी १२ वाजता आमदार प्रकाश…

संशोधन संचालक डॉ.सरोदे सन्मानित

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. शिवाजी सरोदे यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या हस्ते सत्कार…

पंकृवित कृषी औजारांची होणार तपासणी केंद्र सरकारच्या मदतीने ५ कोटींचा प्रकल्प

केंद्र सरकारने थेट पाच कोटी रुपयांची मदत करून डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी औजारांचे प्रशिक्षण, तपासणी व उत्पादनाची सोय केली…

म्हाळगी प्रबोधिनी : कार्यकर्ता घडविण्याचा संस्थात्मक प्रयत्न

लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थाचालकांसाठी प्रशिक्षण, प्रबोधन आणि संशोधन या माध्यमांतून काम करीत असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा त्रिदशकपूर्ती सोहळा २२…

तिकीट विक्रीच्या गोंधळावर ‘चतुरंग’चा ‘सवाई’ उतारा

* यंदा ‘सवाई’ स्पर्धेच्या तिकिटांची विक्रीच नाही * सहभागी संस्था, मान्यवरांनंतर शिल्लक राहिल्यास तिकिटे विकणार गेली २५ वर्षे २५ जानेवारीची…

सर्जनशील करुणा लाभलेला आनंदयात्री

‘केसरी’चे माजी संपादक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समाजशास्त्रज्ञ डॉ. शरच्चंद्र गोखले यांचं नुकतंच निधन झालं. त्यांचे निकटचे स्नेही व ‘जडण-घडण’ मासिकाचे…

चिरंतन शिक्षण : माणूस घडविणारी कार्यशाळा

ब्रिटिश कौन्सिलने उपक्रमशील शाळा म्हणून गौरविलेली नांदेडची राजर्षी शाहू विद्यालय ही जिल्ह्य़ातील एक प्रयोगशील शाळा म्हणून ओळखली जाते. कल्पकता, उपक्रमशीलता…

जिवलग मैत्रीण

ज्येष्ठ लेखिका ज्योत्स्ना देवधर, शैलजा राजे आणि सुमन बेहरे या तिघींची निखळ मैत्री हा साहित्य जगतामध्ये सर्वाच्याच कौतुकाचा विषय होता.…

गरज मानसिक, सामाजिक बदलाची

दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर महिलांवरील हिंसाचाराच्या मुद्दय़ाने सामाजिक वातावरण ढवळून निघाले. महिलांच्या सुरक्षिततेच्या हक्काची पायमल्ली होत असल्याने सामान्य नागरिकांचा असंतोष उफाळून…