
राज्य शेतमाल भाव समितीमार्फत सध्या कृषी मालाचा उत्पादन खर्च काढण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील वर्षीपासून उत्पादन खर्च आणि ३० टक्के…
बांगलादेश आणि काही शेजारी देशांतून होणारी मुस्लिमांची वाढती घुसखोरी अत्यंत गंभीर मुद्दा असून भविष्यात याचे परिणाम देशाला भोगावे लागतील. त्यामुळे…
जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह झालेल्या बेमोसमी पावसाने गहू, हरभरा, कांदा या पिकांसह आंबा मोहराचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. तालुक्यातील…
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील ३६६ किमी अंतरावरील जमीन भूसंपादन व रस्ते बांधकामास पाच हजार कोटींपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. तसा…
तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या जळगाव जिल्हा तसेच विदर्भातील काही तालुक्यांना लाभदायक ठरणाऱ्या बोदवड परिसर सिंचन योजनेचे…
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये त्यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी पर्यटन खात्यामार्फत पुढाकार घेतला जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम…
मुंबई विमानतळास पर्याय म्हणून बघितल्या जात असलेल्या ओझर येथील एचएएल स्थित नाशिक विमानतळ टर्मिनलचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री…
वडाळा येथील भक्ती पार्क परिसरात असलेल्या ओडिसी इमारतीत आज (सोमवार) सकाळी एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. डोनाटो अँथनी…
केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेतील भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे आपल्याजवळ असल्याचा दावा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला…
येत्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात स्थापन होणाऱ्या नव्या सरकारच्या स्थापनेसाठी आमचा पाठिंबा निर्णायक ठरेल. जनता दल (संयुक्त) हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा…
जगातील अग्रमानांकित २०० शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतीय विद्यापीठांचे स्थान फारसे मानाचे नाही, ही बाब अत्यंत वेदनादायी असून भारतीय विद्यापीठांनी अग्रेसर…
महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा चिनी लोकांवरील प्रभाव वाढू लागला आहे. त्यामुळे त्यांची शिकवण आता विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग होऊ लागली आहे.…