scorecardresearch

Latest News

विधान परिषदेतही गोंधळ, सभात्याग

उपमुख्यमंत्रीपदच घटनाबाह्य़ असल्याचा दावा करून विधान परिषदेतील विरोधी पक्षांनी गोंधळ घालत त्यांनी सभात्याग केला. विधानसभेत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा…

चबुतऱ्याबाबत शिवसेनेची विधिमंडळात सावध भूमिका

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये उभारण्याचा वाद सध्या चिघळला असतानाच शिवसेनेने हा वाद सामोपचाराने मिटावा, अशी अपेक्षा विधानसभेत…

पुणे बॉम्बस्फोट प्रकरण

पुणे बॉम्बस्फोटातील आरोपी असद खान, नांदेड येथील इम्रान खानसह एकूण पाच आरोपींना येत्या दोन दिवसांत महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात दिले…

नक्षलवाद्यांची माहिती मिळवण्यासाठी नागपूरला गुप्तवार्ता कक्ष

नक्षलवाद्यांच्या प्रत्येक हालचालीसंबंधातील गुप्त माहिती मिळवून पुढील धोका टाळण्यासाठी नक्षलवाद विरोधी अभियानांतर्गत आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आधिपत्याखाली नागपूर येथील…

कोकण रेल्वेचे प्रश्न सोडविण्यात तायल अयशस्वी- नीलेश राणे

भारतीय रेल्वे बोर्ड आणि कोकण रेल्वे महामंडळ यांचा समन्वय साधून कोकण रेल्वेचे प्रश्न मार्गी लावण्यास कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानुदास…

रत्नागिरीत बोगस फायनान्स कंपन्यांचे मायाजाल

अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या लालसेने आपल्या आयुष्यभराची कमाई घालवून पस्तावत बसणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी त्यात सातत्याने वाढ होत असल्याचेच दिसून येते.

रेल्वेच्या जिन्यावर ज्येष्ठ नागरिकाला भर दिवसा लुबाडण्याचा प्रयत्न

डोंबिवली रेल्वे स्थानकातील मधल्या नवीन विस्तारित पुलावर गुरूवारी दुपारी साडे बारा वाजता शंकर मडवळ या ज्येष्ठ नागरिकाला चौघांनी लुटण्याचा प्रयत्न…

लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कायम राहिला पाहिजे – न्यायमूर्ती राजेंद्र सावंत

लोकांचा आजही न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि तो टिकून राहण्यासाठी वकील आणि न्यायाधीशांनी प्रयत्न केले पाहिजे असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे…

सिंधुदुर्गमध्ये मुद्रांक व बाजारमूल्यांची चार-पाच पटीने दरवाढ

सिंधुदुर्ग जिल्हा मुद्रांक व बाजारमूल्य दर ठरविणाऱ्या बैठकीस पालकमंत्री, खासदार आमदारांनी गैरहजेरी लावली. मात्र सन २०१२ चे मुद्रांक व बाजारमूल्य…

ग्रामीण भागाच्या रस्त्याचा आराखडा तयार करावा -तटकरे

ग्रामीण भागातील रस्ते चांगले असले पाहिजेत याकरिता रस्त्याचा आराखडा तयार करून त्वरित सादर करावा, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री तथा रायगड…

‘माणगाव येथील नर्सिग कॉलेजमधून निष्णात परिचारिका निर्माण होतील’

माणगाव येथील नर्सिग कॉलेजमधून निष्णात परिचारिका निर्माण होतील, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री तथा रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी केले.

नाशिकमध्ये जिल्हा कनिष्ठ अॅथलेटिक स्पर्धा

जिल्हा अॅथलेटिक संघटनेच्या वतीने १५ व १६ डिसेंबर रोजी येथील भोसला सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर कनिष्ठ अॅथलेटिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…