माध्यमिक शिक्षकांची ‘जिल्हा शिक्षक भारती’ ही नवीन संघटना स्थापन करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब लोंढे, कार्याध्यक्षपदी सुनिल गाडगे व सचिवपदी…
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी परदेशात शिक्षण घेऊनही त्यांनी येथील मातीशी नाते तोडले नाही, ते समाजातील उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी सतत…
जिल्हाधिकारी डॉ. संजीकुमार यांनी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे रायफल व पिस्तूल असे दोन्ही शस्त्र परवाने निलंबीत करण्याचा आदेश आज…
सरकारने पंचायत राजमध्ये घटनादुरुस्ती करुन ग्रामपंचायतींच्या सक्षमीकरणाची मोहीम सुरु केली असली तरी अजूनही व्यवस्थेतील सर्व यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे हलाखीचे…
मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शासनाने माफ केलेली शेती वीज ग्राहकांच्या इंधन व समायोजित आकाराची रक्कम शेतकऱ्यांना परत मिळावी यासाठी आज…
‘‘केवळ शोधनिबंधांची संख्या वाढण्यापेक्षा उपयुक्त संशोधन होण्याची जास्त आवश्यकता आहे, संशोधनाचा दर्जाही उत्तम असणे गरजेचे आहे,’’ असे मत अमेरिकेतील नॉर्थ…
क्रीडा क्षेत्राकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप, अधिकाऱ्यांची खेळांविषयी असलेली अनास्था व त्यातून होणारी क्रीडा क्षेत्राची हानी, यासारख्या तक्रारी…
अपघातात जप्त केलेली वाहने परत देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना इंदापूर पोलिस ठाण्यातील एका हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात…
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना विभागातील दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामाला बिलंब लागणार आहे. त्यामुळे २६ डिसेंबपर्यंत शिकाऊ परवान्यासाठी…
अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांनी पुणेकरांबाबत केलेले विधान अशोभनीय तर आहेच आणि त्यांचे गणितही कच्चे आहे, असा आरोप करत झुरमुरे…
‘‘देशाचा प्रशासनावरील खर्च खूप जास्त असला तरी मानवी विकास निर्देशांकात देशाचे स्थान त्या तोडीचे नाही. परंतु पारदर्शक प्रशासनाच्या दिशेने पावले…
क्रीडा क्षेत्राला चालना देण्याबरोबरच चांगले खेळाडू तयार करण्यासाठी क्रीडा मंडळे व क्लब कार्यरत राहिले पाहिजेत, तसेच तालुका पातळीवर प्रशिक्षण केंद्रे…