शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहूमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेमहाराज या महापुरुषांनी समाजाला शिक्षणाची संधी…
संपूर्ण महाराष्ट्र कुपोषणमुक्त करण्यासाठी गावांबरोबरच शहरातही अभियान राबविण्यात येणार आहे. मागच्या वर्षी राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान राबविण्यात आले. त्याचे…
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने आयोजित ५३ व्या राज्यस्तरीय नाटय़ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ‘भाई, तुम्ही कुठे आहात?’ या नाटकाने प्रथम…
देशावर मुगलांनी सातशे वर्षे राज्य केले, ब्रिटीशांनी दीडशे वर्षे राज्य केले, मात्र याही काळात देशाची भाषा फार्सी किंवा इंग्रजी झाली…
समाजात निर्माण झालेले विविध दोष दुर करण्याचे काम साहित्यिक व त्यांचे साहित्यच करु शकेल, यासाठी प्रत्येक घरात ग्रंथालय ही संस्कृती…
महिला व बालविकास विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयात झाले. सन २००७-०८ वर्षांसाठी नंदा पोळ, २००८-०९ वर्षांसाठी प्रियदर्शनी…
यंदाच्या दुष्काळात तळ गाठलेल्या उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातील धरणांतून पाणी सोडावे या मागणीने उचल खाल्ली असून या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी…
अक्षय कुमारचा चित्रपट म्हटला की जी अपेक्षा सर्वसामान्य प्रेक्षकाला असते, त्याच्यापेक्षाही वाईट आणि भडक रंगांचा, बाष्कळ विनोदांनी भरलेला खिलाडी मालिकेतला…
संतूर आणि कथक यांच्या मिलाफातून साकारलेली ‘गोष्ट गंगावतरणाची’.. चंद्रकांत काळे आणि अश्विनी गिरी यांनी केलेले अभिवाचन.. रंगमंचावर सादर झालेले ‘सौदागर’…
पुणे आणि पिंपरीतील मेट्रो प्रकल्पाला होत असलेला विलंब आणि त्यामुळे प्रकल्पाचा वाढत असलेला खर्च याला पिंपरी महापालिका आणि राज्य शासनच…
‘कुणी निंदा, कुणी वंदा, आमुचा हसविण्याचा धंदा’ हे प्रशांत दामले यांनी आपल्यापुरते (बहुधा) ठरवून टाकलेले दिसते. त्यामुळे सभोवतालचे वास्तव आणि…
काही चुका झाल्या असतील मात्र त्यामुळे पूर्ण सहकारी चळवळीला बदनाम केले जाऊ नये. कारण सहकार म्हणजे केवळ संस्था नव्हे, तर…