परमात्म्यावरील प्रेमाचा दीप त्या ‘सुन्न महाला’त उजळायचा आहे. भगवंताचा शोध ज्याला घ्यायचा आहे, भगवंताच्या मार्गावर ज्याला चालायचं आहे त्याच्या अंतरंगात…
नजरेच्या टप्प्यात विविध भांडवली बाजारात एकाच समभागाचे मूल्य भिन्न असताना कोणत्या माध्यमातून सर्वोत्तम मूल्य गाठता येईल, अशी माहिती तंत्रज्ञानावरील सुविधा…
स्थानिक संस्था करास स्थगिती द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी येथील व्यापाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तथापि कुठल्याही परिस्थितीत अशी स्थगिती देता…
जिल्हा बँक वाचविण्याच्या दृष्टीने तेरणा कारखान्याबरोबरच तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना व थकबाकी असलेल्या अन्य संस्थांवरही कारवाई केली जाणार आहे.
परभणी जिल्हय़ात ३६ हजार २५८ भूमिहीन शेतमजूर-अल्पभूधारक शेतकऱ्यांना आम आदमी विमा संरक्षणाचे कवच मिळाले. गेल्या जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान ३६ लाभार्थ्यांचे…
दिवंगत यशवंतराव चव्हाण मुळात संस्कारित व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी मोफत शिक्षण सुरू केले नसते तर कदाचित बहुजन समाज शिक्षणापासून वंचित राहिला…
लातूर शहरासह जिल्ह्य़ात पेरूची आवक कमी होत असल्याने ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. मात्र, पेरूला अधिक मागणी असल्याचे चित्र…
वेदिक्युअर वेलनेस व संयुक्त उपचार पद्धतीतून प्राचीन भारतीय व अर्वाचीन औषधांचा समन्वय साधला जातो. प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. अनिल पाटील यांनी…
शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ इंद्रचंद हिरालाल जैन (वय ८२) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातू,…
* ऐरोली-वाशी-बेलापूर पट्टयात रहिवासी आक्रमक * खारघर, कळंबोली पट्टयात अडीच चटईक्षेत्राचा प्रस्ताव नवी मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी अडीच चटईक्षेत्र लागू…
उल्हास नदीतील पाणी साठय़ाच्या नियोजनाकरिता कळवा लघु पाटबंधारे विभागाकडून १४ टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याने स्टेम पाणी पुरवठा कंपनीकडून…
अपुऱ्या जलसाठय़ामुळे यंदा खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्य़ाच्या शहरी भागात दिवाळीपासूनच १४ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असतानाच वनराई बंधाऱ्यांच्या…