वडिलांच्या नावावर सुरू केलेला साखर कारखाना ज्यांना चालवता आला नाही, त्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विकासाला ब्रेक लागल्याचे सांगतात. ‘बीआरजीएफ व…
न्यायालयीन प्रकरणात साक्ष देण्यास आलेल्या भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक वसंत मुळे यांच्यावर न्यायालयातून बाहेर पडत असताना अज्ञात १० ते १५…
सरकारने ताडीविक्रीसाठी निविदा जारी करताना अपेक्षित केलेला महसूल विक्रेत्यांनी देण्यास नकार दिल्यानंतर दोन वेळा निविदा रद्द करण्याची नामुष्की ओढवलेल्या जिल्हा…
संत शिरोमणी मारुतीमहाराज सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे कारखान्यावर प्रशासक नेमून निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्ह्य़ात प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असून, या साठी ९५५…
यशवंतराव चव्हाण यांच्या कर्तृत्वाला त्यागाचा सुगंध होता. सत्तेचा उपयोग सर्वसामान्य माणसाचे कल्याण करण्यासाठीच असतो, अशी त्यांची ठाम धारणा होती. त्याग,…
जिल्ह्य़ात दुष्काळी स्थिती असताना सरकारकडून शेतकऱ्यांची उपेक्षा सुरू आहे. जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. आता सरकारला धडाच शिकविला पाहिजे,…
प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या प्रेमवीराला थेट जेलची हवा खावी लागली. अध्र्यावर थांबलेल्या या प्रेमकहाणीला मुलीच्या जन्माने…
शासनाच्या वतीने अलीकडेच राबविण्यात आलेल्या मोहिमेत जिल्हय़ातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. १ ऑक्टोबर ते २०…
मुद्गल बंधाऱ्यातील पाणी पाथरी व सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे. पाण्याचा एक थेंबही परळीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी दिला जाऊ नये.…
तालुक्यातील क ऱ्हाळे डिग्रस शिवारात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या काळविटाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन संशयितांना…
यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर राज्याला दूरदृष्टी असलेले राज्यकर्ते न मिळाल्यामुळे समाज दिशाहीन झाला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले, असे प्रतिपादन प्राचार्य यशवंत…