scorecardresearch

Latest News

अशोक कारखान्यात शेतकरी संघटनेचा ठिय्या

प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांपेक्षा कमी दरात साखर विक्री केल्यास ती कारखान्याच्या प्रवेशद्वाराबाहेर अडविण्यात येईल, असा इशारा देत आज शेतकरी संघटनेच्या…

घाईघाईतच सेतू कार्यालय झाले बंद

संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात बेकायदेशीररित्या सेतूचे कार्यालय सुरु करणे महसूल प्रशासनाच्या चांगलेच अंगलट आले. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी…

नाटय़गृह तर नाहीच.. जागेचाही झाला कचरा डेपो!

सावेडीतील एकातरी नगरसेवकाने अखेर सावेडीतीलच महापालिकेच्या नियोजित नाटय़गृहाचा विषय आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडे उपस्थित केला. निविदा स्तरावर असलेला हा विषय…

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा निसर्ग पर्यटनाचा आराखडा तयार

राज्य शासनाच्या निसर्ग पर्यटन धोरणानुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्पासाठी निसर्ग पर्यटनाचा दहा वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला असून मेळघाट व्याघ्र प्रकल्प…

उघडय़ा राहिलेल्या लॉकरमधील ऐवज दीड वर्षांनंतरही सुरक्षित

बँकेच्या लॉकरचे कुलूप तब्बल दीड वर्षे उघडे राहिले. पण, त्यातील ऐवजाला धक्का लागला नाही. अर्बन बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला.…

वर्धा नदीचे अस्तित्वच नष्ट होण्याचे ‘जलसंपदा’चे संकेत

वेकोलि, सिमेंट कंपन्या, बिल्ट, तसेच वीज प्रकल्प, अशा जवळपास वीस उद्योगांकडून वर्षांकाठी २०१.५७९ दलघमी पाण्याची उचल होत असल्याने आणि येत्या…

मलकापूर पालिका इमारतीच्या बांधकामाची चौकशी करा

मलकापूर नगर पालिकेचे पाच क ोटी रुपये अंदाजपत्रकीय तरतुदीच्या इमारतीचे बांधकाम काम पाच वर्षांंपासून रेंगाळत सुरू आहे. हे बांधकाम अतिशय…

शासकीय वैद्यक महाविद्यालय: चंद्रपुरात आनंदोत्सव साजरा

चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू करण्याचे विधानसभेत जाहीर होताच येथे फटाके फोडून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात…

‘मुलामुलींना समान वागणूक दिली तरच स्त्री-पुरुष समानता’

स्त्री-पुरुष समानतेसाठी घरातील दोघांनीही पुढाकार घेणे आवश्यक असून त्याची सुरुवात घरापासून करावयाची असते व केवळ पुरुषांना विरोध केल्याने ही समानता…

विदर्भाचे पाणी पळवू देणार नाही -तटकरे

गोदावरी पाणीतंटा लवादानुसार प्राणहिता बंधाऱ्याचे सर्वेक्षण, संकल्पन, बांधकाम या बाबी परस्पर सहमतीने व्हाव्या व प्रत्येक टप्प्यावर महाराष्ट्रास नियंत्रण ठेवता यावे…

अधिवेशनाचे आज सूप वाजणार;परिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव

शेतकऱ्यांशी संबंधित एकही समस्या सोडविण्यात शासनास अपयश आल्याचा आरोप विधान परिषदेत विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला. विदर्भासह राज्यातील सर्व…