scorecardresearch

Latest News

कुतूहल

जैविक घटकांप्रमाणेच जर पाण्यात रासायनिक पदार्थ मिसळले गेले असतील तर आपल्या शरीरावर घातक परिणाम होतात. रासायनिक कारखान्यातून सोडलेल्या पाण्यात काही…

रेल्वेच्या भुयारी मार्गातील फेरीवाले : आबांच्या आदेशाचा ‘फुसका बार’!

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकांतील भुयारी मार्ग तसेच उपनगरी स्थानकांमधील पादचारी पुलांवरील फेरीवाल्यांना हटविण्याचा…

श्रेय, ‘अर्थ’कारणात अडकला ‘धारावी’चा पुनर्विकास

धारावीचा पुनर्विकास व्हावा, अशी बहुधा कोणाचीच इच्छा नसावी. कदाचित त्यामुळेच धारावीतील एका सेक्टरचा कथित भूमिपूजन समारंभ उधळून लावण्यात आला.

काही बोलायचे आहे, पण…

‘इनमीन आठ महिन्यांचा कालावधी नाही झाला अजून तर लगेच झाला सुरू तुमचा कंठशोष. अरे, काम करायला काही वेळ देणार आहात…

पर्यावरण स्नेही : फटाके विक्रीचे ‘काही’ नियम धाब्यावर

दीपावली म्हणजे प्रकाशोत्सव..फटाक्यांची आतिषबाजी..भारतीय संस्कृतीमधील ‘सणांचा राजा’ म्हणून महत्व असलेल्या दीपावलीत सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यास आनंदाच्या या सणाचे रूपांतर दु:खातही होऊ…

बांधकाम कामगारांची निदर्शने

प्रत्येक जिल्ह्यात बांधकाम कामगारांची मंडळे स्थापन करावी, बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना सेवापुस्तिका द्यावी, नोंदणीकृत बांधकाम कामगारांना २० टक्के बोनस…

शुभेच्छापत्र, रोजमेळीच्या विक्रीला अल्प प्रतिसाद

आपल्या आप्तजनांना दीपावलीनिमित्त भेटकार्डामार्फत काव्यमय शुभेच्छा देण्यासाठी बाजारपेठेत माहोल तयार झाला असला तरी ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.…

पिचड म्हणतात राज्याचे आगामी मुख्यमंत्री अजित पवारच

राज्याचे पुढचे मुख्यमंत्री अजित पवार असतील. त्यांच्यासाठी कामाला लागा. येत्या काळात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढवेल व त्याची…

‘लोकज्योती’कडून आदिवासींना कपडय़ांचे वाटप

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात ‘साजरी करू या दिवाळी निराधार-निर्धनांसमवेत’ या लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच व साप्ताहिक ‘लोकज्योती’ च्या उपक्रमानुसार सुमारे…

ताहाराबाद महाविद्यालयास पुणे विद्यापीठाचा पुरस्कार

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ताहाराबाद येथील कला व वाणिज्य महाविद्यालयास पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.…

डेंग्यूच्या धास्तीने १४० नमुन्यांची तपासणी

वर्धा जिल्हयात डेंग्यूची साथ पसरल्यानंतर १४० व्यक्तींचे रक्तनमुने घेण्यात आले. त्यापैकी २४ नमुने दूषित आढळले. जिल्हयात वर्धा-६, सेलू-१, देवळी-१, कारंजा-३,…

आंतरराज्यीय ‘निम्न पनगंगा’चे १५ वर्षांपासून भिजत घोंगडे

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सिंचनाशिवाय पर्याय नाही, असे खुद् पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी चार वर्षांपूर्वी यवतमाळात सांगितले…