
' 'फ्री प्रेस जर्नल'मधून बाळासाहेब बाहेर पडले आणि राजकीय व्यंगचित्रांवर आधारित 'शंकर्स विकली' या दिल्लीहून निघणाऱ्या नियतकालिकाच्या धर्तीवर मुंबईत प्रयोग…
शिवसेनाप्रमुखांचा स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला शेवटपर्यंत कडाडून विरोध राहिला आणि विदर्भवाद्यांची त्यांनी नेहमीच जबरदस्त शब्दात खरडपट्टी काढली.
इंदिरा गांधींनी १९७५ साली देशात लागू केलेल्या आणिबाणीचे शिवसेनाप्रमुखांनी समर्थन केल्याने देशातील मोठे जनमानस त्यांच्या विरोधात गेले होते.
मराठी माणसाच्या मनात अस्मितेची जाज्वल्य ठिणगी चेतवितानाच देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकारणावर आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविणारे बाळासाहेब ठाकरे नावाचे ‘भगवे…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनात अनेक अविस्मरणीय प्रसंग आले असतील, परंतु त्यापैकी एका थरारक प्रसंगाचे साक्षीदार नागपूर शहर राहिलेले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून पसरले. बहुतांश भागातील हॉटेल, दुकाने, टपऱ्या पटापट उस्फूर्तपणे बंद झाल्या आणि…
बाळासाहेब ठाकरे आणि जांबुवंतराव धोटे हे नेते म्हणजे महाराष्ट्रातील एक वेगळेच रसायन असल्याची सतत चर्चा असते.
सिरोंचाच्या जंगलातून नदीच्या मार्गाने लगतच्या आंध्रप्रदेशात तस्करी करणाऱ्या सागवान टोळीने वन कर्मचाऱ्यांवर केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले.
बाळासाहेबांचे निवासस्थान असलेला मातोश्री बंगला म्हणजे शिवसैनिकांचे चैतन्यस्थळ! राज्यातील आणि राज्याबाहेरील असंख्य शिवसैनिकांनी अनेकदा बाळासाहेबांच्या भेटीच्या ओढीने आणि त्यांच्याशी दोन…
गेल्या चार दिवसांपासून झालेली दगदग आणि मानसिक तणावामुळे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे…
कोणत्याही जागेचा स्मशानभूमी म्हणून वापर करण्यास परवानगी देण्याचा कायदेशीर अधिकार महापालिका आयुक्तांना असून त्यांनी निर्णय न घेतल्यास निर्देश देण्याचा अधिकार…
नागपूरला १९९१ साली झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेत झालेली बंडखोरी हा बाळासाहेबांच्या एकसंघ संघटनेवर झालेला पहिला जबरदस्त आघात होता आणि छगन…