गेल्या २५ वर्षांपासून मी राष्ट्रीय राजकारणात आहे. पुढील २० वर्षे तरी देशात संयुक्त सरकार राहणार आहे. कोणत्याही पक्षाचा पक्षनिरीक्षक जागावाटपाचे…
पाणीटंचाईची संभाव्य अडचण लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने १७ डिसेंबपर्यंत टंचाईचे परिपूर्ण आराखडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम…
औरंगाबादजवळील गोलवाडी, बनेवाडी शिवारात पाळीव प्राण्यांवर हल्ला करून दहशत निर्माण करणारा प्राणी तडस असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्राण्याने…
उच्च शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रवाह व तंत्रज्ञानाची भर पडत आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वत:ला ‘अपडेट’ ठेवण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षणात सहभागी होणे ही…
भारुड, कीर्तन, अभंग, वाघ्यामुरळी या लोककलांनी ग्रामीण जीवन सुसंस्कृत, समृद्ध केले. त्यामुळे सांप्रदायाचा समाजमनावर प्रभाव आहे. मराठी माणसाची संस्कृती लोककलेवर…
भीमशक्ती संघटना दलित बहुजन कामगार व गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर गेल्या दशकापासून लढा देत असून, यापुढेही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा…
नि:स्वार्थ सेवेचे मूर्तिमंत उदाहरण स्वाधार केंद्र आहे, असे प्रतिपादन डॉ. विठ्ठल लहाने यांनी जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. बुधोडा…
जात, धर्म, भाषा व प्रांताच्या वृथा अहंकाराचा त्याग केल्याशिवाय देशात शांतता नांदणार नाही, असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक डॉ. ऋषिकेश…
० प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत ० नदीच्या पाण्याला दरुगधी, रोगराई ० मासेमारांचा रोजगार हिरावला ० विदर्भातील लोकप्रतिनिधी मौनीबाबा महाराष्ट्र सरकार आणि…
उपमुख्यमंत्री अजित पवारांवर होणा-या आरोपांचा मुद्दा खोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने ‘सत्यमेव जयते’ आणि ‘सिंचनाचा घाव आणि कुटील राजकीय डाव’…
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून एकमेकांवर ताशेरे आणि टिकाटिप्पणी करणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते आज मात्र काही वेळ…
या जिल्ह्य़ातील जिल्हा सामान्य रुग्णालये, उपजिल्हा सामान्य रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व संलग्न आरोग्यसेवेतील विशेषज्ञ, वरिष्ठ व क निष्ठ वैद्यकीय अधिकारी,…