scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची परवड संपणार केव्हा?

सरकारने पंचायत राजमध्ये घटनादुरुस्ती करुन ग्रामपंचायतींच्या सक्षमीकरणाची मोहीम सुरु केली असली तरी अजूनही व्यवस्थेतील सर्व यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे हलाखीचे…

मुळा-प्रवराच्या कार्यकारी संचालकांना घेराव

मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शासनाने माफ केलेली शेती वीज ग्राहकांच्या इंधन व समायोजित आकाराची रक्कम शेतकऱ्यांना परत मिळावी यासाठी आज…

शोधनिबंधांच्या संख्येपेक्षा उपयुक्त संशोधन गरजेचे- डॉ. अजित केळकर

‘‘केवळ शोधनिबंधांची संख्या वाढण्यापेक्षा उपयुक्त संशोधन होण्याची जास्त आवश्यकता आहे, संशोधनाचा दर्जाही उत्तम असणे गरजेचे आहे,’’ असे मत अमेरिकेतील नॉर्थ…

क्रीडा विभागात व्यवस्थित काम न केल्यास ‘बाहेरचा रस्ता’- आयुक्त

क्रीडा क्षेत्राकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप, अधिकाऱ्यांची खेळांविषयी असलेली अनास्था व त्यातून होणारी क्रीडा क्षेत्राची हानी, यासारख्या तक्रारी…

पाच हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास अटक

अपघातात जप्त केलेली वाहने परत देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना इंदापूर पोलिस ठाण्यातील एका हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात…

‘आरटीओ’तील शिकाऊ परवाना विभागातील दुरुस्तीला बिलंब

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना विभागातील दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामाला बिलंब लागणार आहे. त्यामुळे २६ डिसेंबपर्यंत शिकाऊ परवान्यासाठी…

पारदर्शक प्रशासनाच्या दिशेने देशाची वाटचाल!

‘‘देशाचा प्रशासनावरील खर्च खूप जास्त असला तरी मानवी विकास निर्देशांकात देशाचे स्थान त्या तोडीचे नाही. परंतु पारदर्शक प्रशासनाच्या दिशेने पावले…

‘चांगले खेळाडू तयार करण्याला प्राधान्य’

क्रीडा क्षेत्राला चालना देण्याबरोबरच चांगले खेळाडू तयार करण्यासाठी क्रीडा मंडळे व क्लब कार्यरत राहिले पाहिजेत, तसेच तालुका पातळीवर प्रशिक्षण केंद्रे…

बोरा यांच्या विरोधात देवगावकरांची एमसीएकडे तक्रार

जन्मतारखेची खोटी कागदपत्रे सादर करून व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची फसवणूक करून अझिम काझी या खेळाडूची १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात…

विद्यार्थ्यांना जगाच्या बरोबर रहावे लागेल- डॉ. मालपाणी

जीवनात यशस्वी होण्यासाठी पुस्तकी किडा होऊन चालणार नाही तर ज्ञानाच्या कक्षा वाढवून प्रत्येक विद्यार्थ्यांला जगाच्या बरोबर आहे हे सिद्घ करावे…