
जगप्रसिद्ध सतारवादक पं. रविशंकर यांच्या निधनाचे वृत्त येताच औरंगाबादेत २० वर्षांपूर्वी वेरूळ महोत्सवात त्यांनी सादर केलेल्या सतारवादनाच्या आठवणी संगीतप्रेमींच्या मनात…
सहकार कायद्यात होऊ घातलेल्या बदलामुळे आगामी काळात स्पर्धा तीव्र होणार असून, शेतकऱ्यांचा अधिक फायदा कसा होईल, त्यादृष्टीने सर्वानी प्रयत्न करावेत,…
गंगाखेड शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असताना नगराध्यक्ष व मुख्याधिकारी मात्र बेपत्ता आहेत. शहरवासीयांचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत न केल्यास…
पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा लागू करण्यात यावा, या मागणीसाठी पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी लाक्षणिक उपोषण करण्यात…
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित राज्यस्तरीय परभणी महापौर हाफ मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरच्या दीपक कुंभार याने एक तास…
गेल्या २५ वर्षांपासून मी राष्ट्रीय राजकारणात आहे. पुढील २० वर्षे तरी देशात संयुक्त सरकार राहणार आहे. कोणत्याही पक्षाचा पक्षनिरीक्षक जागावाटपाचे…
पाणीटंचाईची संभाव्य अडचण लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने १७ डिसेंबपर्यंत टंचाईचे परिपूर्ण आराखडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम…
औरंगाबादजवळील गोलवाडी, बनेवाडी शिवारात पाळीव प्राण्यांवर हल्ला करून दहशत निर्माण करणारा प्राणी तडस असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्राण्याने…
उच्च शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रवाह व तंत्रज्ञानाची भर पडत आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वत:ला ‘अपडेट’ ठेवण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षणात सहभागी होणे ही…
भारुड, कीर्तन, अभंग, वाघ्यामुरळी या लोककलांनी ग्रामीण जीवन सुसंस्कृत, समृद्ध केले. त्यामुळे सांप्रदायाचा समाजमनावर प्रभाव आहे. मराठी माणसाची संस्कृती लोककलेवर…
भीमशक्ती संघटना दलित बहुजन कामगार व गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर गेल्या दशकापासून लढा देत असून, यापुढेही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा…
नि:स्वार्थ सेवेचे मूर्तिमंत उदाहरण स्वाधार केंद्र आहे, असे प्रतिपादन डॉ. विठ्ठल लहाने यांनी जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. बुधोडा…