येथील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिटय़ूट आणि रिसर्च सेंटरच्या वतीने दोन डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता के.टी.एच.एम. महाविद्यालयात ‘आरोग्यम् धनसंपदा’ शिबीराचे…
अलाहाबाद येथे जानेवारी ते मार्च २०१३ या कालावधीत होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्रातून दहा रूग्णवाहिका, ५० डॉक्टर, उत्तम दर्जाची औषधे तसेच अद्ययावत…
चोपडा शहरात बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर फाडल्याच्या कारणावरून रविवारी दंगल उसळली असतानाच दहशतवाद विरोधी पथकाने सिमीशी संबंध असल्याच्या संशयावरून जामनेर…
नाशिकरोड येथे शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ‘दिवाळी अंक २०१२ प्रदर्शन’ चे उद्घाटन महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय अधिकारी मिना हांडोरे यांच्या…
प्राध्यापक व ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’मधील सेंटर फॉर लेबर स्टडीजचे प्रमुख, (मुंबईत सध्या सुरू असलेल्या ‘आयटक’च्या महाअधिवेशनानिमित्त ‘युगांतर’ने काढलेल्या…
झी माध्यम समूहातील दोघा संपादकांना खंडणी मागितल्याच्या कारणावरून अटक झाल्याची घटना भारतीय माध्यमांचे भविष्य कोणत्या स्वरूपाचे असेल, याचे निदर्शक आहे.…
ठाणेकरांना वाहतूकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी शहरात ट्राम गाडय़ा तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील आनंदनगर ते घोडबंदर मार्गावर ‘लाईट रेल…
मोबाइल संदेशवहन मनोरे हे आरोग्यास हानिकारक असल्याने शाळा, रुग्णालये व क्रीडांगणे यांच्या सान्निध्यात असलेले मनोरे दोन महिन्यांत हलवावेत, असा आदेश…
भगवंताच्या आड येणारा भौतिकाचा घूँघट एकवेळ बाजूला होईल पण खरा व्यापक असा जो घूँघट आहे तो दूर करता येणं फार…
उल्हास नदीतील पाणीसाठा खालावल्याने कल्याण डोंबिवली शहरात पाणी कपात लागू झाल्याने कल्याण पुर्वेतील पाणी टंचाईग्रस्त नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
ठाणे, कळवा, मुंब्रा या तीन शहरांमधील अंतर्गत वाहतुकीची ‘लाईफ लाईन’ समजल्या जाणाऱ्या ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाची घसरलेली गाडी रुळावर आणण्याचे…
वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रमांमुळे अल्पावधीतच देशभरातील प्रतिष्ठीत महोत्सवांच्या पंक्तीत स्थान मिळविलेल्या कल्याण गायन समाजाचा देवगंधर्व संगीत महोत्सव यंदा ७ ते ९ डिसेंबर…