scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

जागतिक नरमाईपायी ‘सेन्सेक्स’मध्ये दीडशे अंशांची घसरण

नव्या संवत्सरातील भांडवली बाजारातील निराशादायक वाटचाल सलग दुसऱ्या सत्रातही कायम राहिली आहे. जागतिक नकारात्मक घडामोडींच्या परिणामी माहिती तंत्रज्ञान, पोलाद क्षेत्रातील…

सोने, चांदीवरील आयात शुल्क वाढविले

मौल्यवान धातूच्या जागतिक पातळीवरच्या वधारत्या किंमती लक्षात घेऊन सरकारने सोने तसेच चांदीवरील आयात शुल्क वाढविले आहे. यानुसार १० ग्रॅम सोन्यावर…

डोंबिवली नागरी बँकेत ‘मोबाईल कॉमर्स’ची सुविधा

डोंबिवली नागरी सहकारी बँकेने आपल्या ग्राहक सेवेतील ग्राहकांना मोबाईल बँकिंग प्रणालीद्वारे व्यापारी देणी देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बँकेच्या…

साखर कारखाना परिसरात आंदोलनास कोल्हापुरात मनाई

कोल्हापूरचे अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय पवार यांनी कलम १४४ अन्वये १४ ते ३० नोव्हेंबरअखेर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना परिसरापासून १००…

इन्सुली सूत गिरणी कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत

इन्सुली सूत गिरणी कामगारांना थकीत देय रक्कम मिळवून देण्यासाठी गिरणी कामगारांना संघटनांनी वाऱ्यावर सोडल्याची भावना निर्माण झाली आहे. या कामगारांना…

..७५ हजार कोटींचा भ्रष्टाचार कसा? – तटकरे

जलसंपदा खात्याकडून चांगल्या प्रकारे कामांना चालना मिळत असताना राजकीय हेतूने विरोधक आरोप करीत असतात. जलसंपदा खात्याकडून १९५२ पासून २०१२ पर्यंत…

कोल्हापुरात ‘अक्षरधारा’चे ग्रंथप्रदर्शन

अक्षरधारा आयोजित ४६१ वा मायमराठी शब्दोत्सव राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे २ नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. अक्षरधाराच्या…

चिंता, काळजी अन् प्रार्थना..

बाळासाहेबांची प्रकृती अधिकच खालावल्याचे वृत्त बुधवारी सायंकाळी मुंबईत पसरले आणि शिवसैनिकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. अनेकांनी घरासमोरील आकाशकंदील मालवून वांद्रय़ाच्या कलानगरात…

शिकाऊ वाहन परवान्यासाठी आता आणखी कडक परीक्षा

रस्त्यावरील अपघातांची संख्या वाढू लागल्यावर परवाने मिळविण्यासाठी द्यावी लागणारी परीक्षा आणखी कडक करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. राज्यातील ५०…

कुष्ठरोगी पंचायतीची संयुक्त दिवाळी

दिवाळी हा सगळ्या समाजाचा सण असला तरी तो साजरा केला जातो व्यक्तिगत स्तरावरच. गणेशोत्सवासारखे त्याचे स्वरूप सार्वजनिक नाही. दिवाळी घरोघरी…

जलवाहतुकीसाठी लवकरच पर्यावरण सुनावणी!

मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर बोरिवली ते नरिमन पॉइंट जलवाहतूक प्रकल्पासाठी आवश्यक असलेली केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळवण्यासाठी प्रकल्पाबाबतची पर्यावरण सुनावणी येत्या…