scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

सहा गॅस एजन्सीजवर छापे

केंद्र सरकारने वर्षांतून केवळ सहा गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शहरामध्ये सिलिंडरचा काळा बाजार सुरू झाला आहे. अनेक गॅस एजन्सीज…

दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी आता इग्नूचे अभ्यासक्रम

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या(इग्नू) दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी व्होकेश्नल अभ्यासक्रम सुरू केले आहेत. इग्नूचे ४४ देशांमध्ये केंद्र आहेत.…

‘एमपीएससी’ अभ्यासक्रमावर रविवारी नि:शुल्क कार्यशाळा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अलीकडेच राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व…

चिखली-बुलढाणा मार्गावर बालिकेला चिरडणारा ट्रक संतप्त जमावाने जाळला

भरधाव ट्रकने एका सहा वर्षीय बालिकेला चिरडल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चिखली-बुलढाणा राज्य मार्गावर साखळी फाटय़ानजीक हॉटेल सुखदेवसमोर काल झालेल्या…

आशा वर्कर्सचा दिल्लीत महापडाव

अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स तसेच शालेय पोषण आहार कामगार व ग्राम रोजगार सेवक यांचा प्रचंड महापडाव दिल्लीत होणार आहे. २६…

राष्ट्र संवर्धनासाठी आंतरधर्मीय सहकार्य आवश्यक -भारती

भारताला भूक, गरिबी आणि भ्रष्टाचार यांच्या विषारी पाशातून सोडवायचे असेल तर आंतरधर्मीय सहकार्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन धर्म भारती मिशनचे…

चंद्रपुरातील ऑटोला इलेक्ट्रॉनिक मीटर लावण्याचे निर्देश

महानगरपालिका क्षेत्रातील ऑटोला इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती करण्यात आली असून ३० एप्रिल २०१३ च्या पहिले सर्व ऑटोचालकांनी मिटर लावण्याचे निर्देश उपप्रादेशिक…

नवरगावचे कृषी शेतकरी मंडळ गावाच्या विकासासाठी कटिबद्ध

नाबार्ड पुरस्कृत व ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ कुरखेडा या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली नवरगावचे कृषी शेतकरी मंडळ गाव विकासाकरिता अनेक उपक्रम मागील एक…

‘जल्लादा’च्या फाशीनंतर जल्लोष

कसाबला फाशी दिल्याचे वृत्त सकाळी पोहोचताच कामावर जाण्याच्या घाईत असलेल्या मुंबईकरांना सुखद धक्का बसला अन् क्षणात सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे…

आनंदात भर पडली

सुट्टीचा दिवस होता.. निवांतपणे उठू असा विचार करीत बिछान्यावरच लोळत पडलो होतो.. तेवढय़ात मोबाइल वाजला.. 'कसाबला फाशी दिली..' असे मित्राने…

काम प्रथम, आराम नंतर!

आजवर सर्वाधिक सार्वजनिक सुट्टय़ा असलेला देश म्हणून लौकीक असलेला भारत आता सुट्टय़ांच्या उपभोगाबाबत कामकरी वर्गाकडून सर्वाधिक उपेक्षा असलेला देश बनला…