
तुलनेने यंदा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचीच संख्या कमी झाल्यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थी शोधण्याची वेळ येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयामध्ये आयोजित एका समारंभामध्ये त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी नियोजित सरन्यायाधीश न्या. भूषण रामकृष्ण गवई आणि न्या. संजय कुमार…

भारत पाकिस्तान यांच्यात याआधीही संघर्ष झाले आहेत. पण या वेळच्या संघर्षाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही बाजूंनी केलेला तंत्रज्ञानाचा प्रचंड…

…सर्वसामान्यांच्यात ‘लोकप्रिय’ वगैरे न होतादेखील सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेता येतात, हे न्या. खन्ना यांनी कृतीतून दाखवले…

Donald Trump on India-Pakistan : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “दोन देशांमधील तणाव वाढलेला असतानाच आमच्या प्रशासनाने ऐतिहासिक युद्धविराम घडवून आणला. यासाठी…

तापी महाकाय पुनर्भरण (मेगा रिचार्ज) प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या झाल्या. पुढे काय?

राज्यात सहकार कायदा १९६० मध्ये अस्तित्वात आला. आजही सहकारी संस्थांचा बहुतांश कारभार या कायद्यानुसार चालतो.

शिवसैनिक पक्षासाठी सातत्याने राबत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतभेद बाजूला ठेवून पक्ष संधी देईल, त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे रहा,…

‘दुरून डोंगर साजरे’ या म्हणीनुसार आपल्या सर्वांना परदेशाविषयी, तेथील माणसांविषयी आणि पर्यटन स्थळांविषयी कुतूहल असते,’ असे मत प्रसिद्ध निवेदक सुधीर…

लक्ष्यभेदी हल्ले करणे वेगळे आणि पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे वेगळे, याची जाणीव लोकांना करून दिली गेली नसल्यानेच शस्त्रसंधीमुळे लोकांचा विरस…

येत्या ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांना घरे नियमित करण्यासाठी अर्ज करता येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.