
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने तशी अधिसूचना काढण्यात आली आहे.

आतापर्यंत ३ वर्षांपेक्षा लहान मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी पाकीटबंद पूरक पोषक आहार म्हणून दिला जातो.

एकेकाळी मीठ उत्पादनात आघाडीवर असलेल्या वसईतील मीठ व्यवसायाला आता अखेरची घरघर लागली आहे.

सहाव्या वेतन आयोगानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार चांगले जीवनमान जगण्यासाठी पुरेसे आहेत.


सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

नाशिकला देशात क्रमांक एकवर येण्यासाठी लोकसहभागातून उपक्रमांची आखणी करणे आवश्यक ठरणार आहे.
‘इफेड्रिन’ पावडरच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचे रॅकेट ठाणे पोलिसांनी उघड केले होते.

वन विभागाच्या दुर्लक्षामुळे बऱ्याच झाडांची बेकायदा कत्तल झाल्याचे गंभीर प्रकार घडले आहेत.

या तंत्रज्ञानात संवर्धित वास्तक आणि भौतिक जगाचा मेळ घातलेला असेल.

२२ जण ठार झालेल्या मँचेस्टर हल्ल्यासंबंधी ताब्यात घेतले होते.

किसान क्रांतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदनंतर मंगळवारी भाजीपाला व दूध यांचा पुरवठा सुरळीत होईल,
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.