
देशात विविध विषयांवर आंदोलने होत असताना पंतप्रधान गप्प का होते, असा सवालही करण्यात येत आहे.

आंदोलनाबाबत नोटीस बजावून नंतर पुण्याला रवाना करण्यात आले.
सोलापूर शहरात पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनधिकृत डिजिटल फलकांचे अक्षरश: पेव फुटले आहे. एकीकडे मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले असता त्यावर…

जानेवारी २०१६ मध्ये ऑपरेशन स्माईल राबवण्यात आले. जुलैमध्ये २२०० हरवलेल्या मुलांच्या तक्रारी होत्या.

तलावांपाठोपाठ नद्यांची अवस्थासुद्धा सारखीच आहे. शहरात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नाहीत.

रेल्वेस्थानकावरील वैद्यकीय सुविधांकडील त्रुटीकडे गेल्या महिन्यात घडलेल्या एका घटनेने लक्ष वेधले गेले.
शंकरनगर निवासी दत्तात्रय पितळे यांची जयताळा येथे वडिलापार्जित दोन एकर शेती होती.

केवळ १५ फेब्रुवारीला घडलेल्या हल्ल्याच्या घटनेचीच सुनावणी केली जाईल
विरार येथील प्रेमी युगुलाने सोमवारी सकाळी हातकणंगले येथे विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये युवतीचा मृत्यू झाला असून…

महिलांना पक्षात दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप काही महिलांनी केला.
विद्यापीठात नियमित विद्यार्थी संघटना असावी अशी अनेक विद्यार्थ्यांची मागणी आहे.

कोशाचे सहा विभाग करण्यात आले असून माहिती संकलनाचे काम प्रगतीपथावर आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.