
सयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅनशल कोर्ट ऑफ जस्टिसने दिलेल्या या निवाड्याचा उपयोग लहान आणि असुरक्षित देशांना, शक्तिशाली प्रदूषकांविरुद्ध थेट भरपाईचे दावे करण्यासाठी…

या वर्षी भोजापूर धरण पूर्ण भरल्यानंतर सर्वप्रथम ओव्हरफ्लोचे पाणी पूरचारीला सोडण्यात आले. नान्नज दुमाला शिवारात पाणी पोहोचल्यानंतर तेथील शेतकऱ्यांनी आनंद…

माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याची खंत व्यक्त केली.

एका ढोबळ अंदाजानुसार, गेल्या वर्षभरात म्हणजेच एकट्या २०२४ मध्ये जगभरातील ४२२ कंपन्यांनी, एक लाख ३६ हजार कर्मचाऱ्यांना घरी बसविले.

महाराष्ट्रातील ज्या भागात शेतकरी आत्महत्या सर्वाधिक होतात, तिथे जमीन शेतकऱ्याच्या नावावर नाही, ‘तगादा’ लावला गेल्याचे स्पष्ट होत नाही, अशी कारणे…

सापाला भुलीचे इंजेक्शन फारसे लागू होणार नाही म्हणून मुखपट्टी लावून गॅसद्वारे बेशुद्ध केले. त्याचा मणका तीन ठिकाणी तुटलेला होता.

आता धान्यांपासून इथेनॉल निर्मिती करण्यास साखर कारखान्यांना परवानगी दिल्यामुळे प्रकल्प १२ महिने चालविता येतील.

खासगी शाळांच्या स्पर्धेत कुठेही मागे राहू नये यासाठी सर्व शाळा आदर्श शाळा करण्यावर भर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

घरात मातीचा नागोबा आणला आणि पूजा केली म्हणजे झाले? निसर्गाच्या साखळीतील ही महत्त्वाची कडी झिजू लागली आहे, त्याचे काय?

अमली पदार्थ निर्मितीच्या एका प्रकरणात आरोपी असलेल्या साजिद इलेक्ट्रिकवाला याचे अपहरण दाऊदशी संबंधित टोळीने केले होते.

Horoscope Today 29 july 2025: १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील शेट्टी कुटुंबीयांनी हीच नवी वाट चोखाळत ऊस शेतीला नवा आयाम दिला आहे, याचविषयी…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.