शत्रूच्या रडाराचे सिग्नल किंवा लहरी पकडून ते रडार उद्धवस्त करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. भारताकडे अशा प्रकारचं तंत्रज्ञान उपलब्ध असणं, ही चीन-पाकिस्तानसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे.
शत्रूच्या रडाराचे सिग्नल किंवा लहरी पकडून ते रडार उद्धवस्त करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. भारताकडे अशा प्रकारचं तंत्रज्ञान उपलब्ध असणं, ही चीन-पाकिस्तानसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे.