लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच वाराणसीत आले आहेत. भाजपा आणि एनडीएच्या बाजूने जनतेने कौल दिला. त्यामुळे तिसऱ्यांदा सरकार स्थापन झालं यासाठी मोदींनी मतदारांचे आभार मानले.
लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच वाराणसीत आले आहेत. भाजपा आणि एनडीएच्या बाजूने जनतेने कौल दिला. त्यामुळे तिसऱ्यांदा सरकार स्थापन झालं यासाठी मोदींनी मतदारांचे आभार मानले.