प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते की आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा. पण पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवतील तो मुख्यमंत्री असेल. तीनही पक्षांनी त्यांना सर्वाधिकार दिले आहेत. महायुती म्हणून आम्ही तीनही पक्ष एकत्र असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.













