“पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आल्यास भारत देखील जोरदार प्रत्युत्तर देईल. पाकिस्तानच्या कोणत्याही चुकीच्या कृतीला भारताचं प्रत्युत्तर अधिक कठोर असेल”, असं पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांना सांगितलं. तसंच लष्कराला देखील महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.