इंद्रायणी नदीवर पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी अद्याप बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान, पुलावर एकाचवेळी मोठी गर्दी झाल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. या अपघातातून थोडक्यात बचावलेल्या
पर्यटकांनी त्यावेळी नेमकं काय घडलं याविषयी सांगितलं आहे.