पुण्यातील कुंडमळा पूल दुर्घटनेप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तेव्हाच्या पालकमंत्र्यांसह अधिकारी, काॅन्ट्रॅक्टर सगळ्यांना अटक करा. असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. हे सगळ्याचं सरकारचं अपयश आहे. हा पूल काँग्रेसच्या काळातील आहे, त्यामुळे भ्रष्ट्राचाराची सुरुवात तिथूनच झाली.