Page 74038 of
येथील आदिवासी कवी पीतांबर कोडापे यांचा ‘उरस्कल’ हा काव्यसंग्रह येत्या १७ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलनात प्रकाशित होणार…
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस बाबाराव खडसे यांनी उभ्या केलेल्या रिसोड तालुक्यातील मांगवाडी येथील बालाजी सहकारी सूतगिरणीचा उद्घाटन…
आर्णी शहरातील तालुका क्रीडा संकुलाकरिता राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने ५३ लाख २७ हजाराचा निधी मंजूर केला असल्याची माहिती नगर परिषदेचे…
जिल्ह्य़ात रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली असून एक लाख हेक्टरवर रब्बी हंगामाची पिके घेतली जात आहेत. त्यात ७ हजार हेक्टरवर…
विचार करू लागलो तर यशाचा मार्ग गवसतो, तसेच सार्थक जीवनाकडे वाटचालही करता येते. चांगला व वाम मार्गातील फरक कळतो. समस्यांना…

थंडीच्या दिवसांत ज्यांना डोळ्यांचा त्रास होतो त्यांच्यासाठी अभियंत्यांनी नवीन प्रकारचे गॉगल विकसित केले आहेत. या गॉगलचे वैशिष्टय़ म्हणजे ते अवघ्या…

‘केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे हरपून रात्र गेली’, ‘जीवलगा राहिले रे दूर घर माझे’, ‘चांदण्यात फिरताना’,…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीला लवकर आराम मिळावा, यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी शहरात ठिकठिकाणी मंदिरांमधून आरत्या करण्यात आल्या.…

आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्यांसाठी वैद्य बिंदुमाधव कट्टी स्मृत्यर्थ राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आयुर्वेद व्यासपीठ, नाशिकचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान…

जिल्हय़ात चालू वर्षांत शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत ५१ लाख १२ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. परंतु या योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.…
संगणक, इंटरनेट युगातही लक्ष्मीपूजनाच्या वेळी ‘रोजमेळ’ नि ‘वहीखाते’ आपले महत्त्व टिकवून आहे! यंदाही दिवाळीत जालना शहरात याचा प्रत्यय आला. जालना…
राज्य सरकारने आधार ओळखपत्र काढण्याचे काम जिल्हय़ात आमच्या अलंकित कंपनीला दिले असून आपण या कंपनीचे कर्मचारी आहोत, असे सांगून प्रत्येकी…