Page 5 of २६/११ हल्ला News
१९९३च्या मुंबई बॉम्ब स्फोट व मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यानंतर उरणच्या किनाऱ्यावर कोंबिग ऑपरेशन करण्यात आले होते.
सागरी सुरक्षेच्या मुद्द्याकडे दुर्लक्षच झाले आणि २६/११ च्या दुर्दैवी हल्ल्याला सामोरे जाण्याची वेळ आली… पण आता पुढील ३६ तासांत काय…
२६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईच्या सागरी सुरक्षेला खूप महत्त्व देण्यात आले होते. मात्र गेल्या सात वर्षांत सागरी सुरक्षेबाबत म्हणावी तशी…
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर दहशतवाद्यांकडून घातपाती कारवायांची शक्यता गुप्तचर यंत्रणाकडून व्यक्त केली
अपुरे पोलीस, सदोष यंत्रणा कारणीभूत सागरी सुरक्षा कितीही भक्कम असल्याचा दावा सरकार आणि पोलीस खाते करत असले तरी वस्तुस्थिती पाहता…