Page 54 of अहिल्यानगर (अहमदनगर) News

दरम्यान या परिसरात आणखी ५ ते ६ बिबटे असून वन विभागाने बिबट्यांची शोध मोहीमाची सुरू ठेवावी, अशी मागणी वडनेर सेवा…

गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात एकूण ३४८ टँकरमार्फत सुमारे ६.५ लाख रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होता.

अहिल्यानगर जिल्हा नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वांत मोठा जिल्हा अशीही अहिल्यानगरची ओळख आहे.

गावातील पिण्याच्या पाण्याची शुद्धता आता गाव पातळीवरच तपासली जाणार आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला कार्यकर्तीमार्फत ही तपासणी…

बिबट्याच्या हल्ल्यात ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील वडनेर शिवारात घडली.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत येथून ७५० यात्रेकरूंना घेऊन जाणारी जिल्ह्यातील पहिली रेल्वे आज, रविवारी अयोध्येकडे रवाना झाली.

जागतीक महिला दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यात तब्बल ४०९८ घरकुलांमध्ये महिलांच्या हस्ते गृहप्रवेश करण्यात आला.

श्रीरामपूर शहरातील महाविद्यालयात झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने सूतगिरणी- दिघी रस्त्यावर, रेल्वे गेटजवळच गावठी कट्ट्यातून दोघांवर दोन गोळ्या झाडल्या.

श्रीगोंदा शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन विक्रीसाठी आलेल्या दोन बहिण भावांमध्ये हाणामारी झाली. प्रॉपर्टीच्या वादातून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली.

भरपाईच्या रकमेवर ९ जानेवारी २०१८ पासून ९ टक्के दराने व्याज द्यावे तसेच या आदेशाची पूर्तता ३० दिवसात करावी, असाही आदेश…

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आधार केंद्र व सेतू केंद्रांची (आपले सरकार…

राहुरीतील डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घेण्याची प्रक्रिया २५ मे पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद…