वायू प्रदूषण News

सरकारच्या आकडेवारीनुसार, २०१७-१८च्या तुलनेत २०२४-२५मध्ये १३०पैकी १०३ शहरांमध्ये गुणवत्ता पीएम-१०च्या पातळीत सुधारणा झाली.

मुंबईतील सुमारे ७५० बेकरी आणि दीर्घ सांस्कृतिक इतिहास असलेल्या महानगर प्रदेशातील सुमारे २००० बेकरींवर न्यायालयाच्या आदेशाने परिणाम होणार आहे.

बेशुद्ध अवस्थेत या कामगारांना बोईसर येथील शिंदे रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र चौघांचा आहे मृत्यू झाल्याचे डॉ. स्वप्नील शिंदे यांनी…

काळजी घेण्याचा आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला…

शहरातील प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत…

वायू प्रदूषण ही सध्या भारतातील सर्वात मोठी समस्या आहे. भारतात दिल्ली हे सर्वात प्रदूषित असल्याचे समोर येत असतानाच मुंबईतही परिस्थिती…

स्मशानभूमीतून बाहेर पडणाऱ्या धुराद्वारे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी राज्य पातळीवर नियमांची निश्चिती करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे…

गेल्या अनेक महिन्यापासून उरण यामध्ये २०० पेक्षा वर हवेचा निर्देशांक नोंदविण्यात येत होता. ही हवेची प्रदुषित मात्रा मानवी शरीसाठी अतिशय…

भंडारा जिल्ह्याच्या मऱ्हेगाव शेत शिवारात घटना

प्रदूषित उद्योगांमुळे चंद्रपुरात जल व वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. माणूस, वन्यजीव प्राणी, जलचर प्राणी तसेच पक्ष्यांच्या जीवाला प्रदूषणामुळे…

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कचरा लगतच्या गावातील निर्जन परीसरात टाकून त्याची बेकायदा विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ग्रामीण भागातील पाणी, वीज व नागरी घनकचरा यांचे व्यवस्थापनासाठी नैना प्राधिकरणाने ठोस काही पावले उचलली नाही.