scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

वायू प्रदूषण News

air pollution reduction India,
वायू प्रदूषण कमी करण्याचे नवे लक्ष्य; ४० टक्क्यांनी कपात केल्यास दोन वर्षे आयुर्मान वाढण्याची अपेक्षा

सरकारच्या आकडेवारीनुसार, २०१७-१८च्या तुलनेत २०२४-२५मध्ये १३०पैकी १०३ शहरांमध्ये गुणवत्ता पीएम-१०च्या पातळीत सुधारणा झाली.

High Court refuses to extend deadline for conversion to green fuel
कोळश्यावर चालणाऱ्या बेकरी मालकांना दिलासा नाहीच; हरित इंधनातील रुपांतरणाला मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबईतील सुमारे ७५० बेकरी आणि दीर्घ सांस्कृतिक इतिहास असलेल्या महानगर प्रदेशातील सुमारे २००० बेकरींवर न्यायालयाच्या आदेशाने परिणाम होणार आहे.

Four workers die at Medley Farm Tarapur Industrial Estate
तारापूर येथे वायुगळतीमुळे चार कामगारांचा मृत्यू

बेशुद्ध अवस्थेत या कामगारांना बोईसर येथील शिंदे रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र चौघांचा आहे मृत्यू झाल्याचे डॉ. स्वप्नील शिंदे यांनी…

वायू प्रदूषणामुळे होतोय स्मृतीभ्रंश? नवीन संशोधनात काय आढळलं?

वायू प्रदूषण ही सध्या भारतातील सर्वात मोठी समस्या आहे. भारतात दिल्ली हे सर्वात प्रदूषित असल्याचे समोर येत असतानाच मुंबईतही परिस्थिती…

 Siddhesh Kadam information on preventing pollution caused by smoke from crematoriums
स्मशानभूमीतील धुराद्वारे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य पातळीवर नियमांची निश्चिती; सिद्धेश कदम यांची माहिती

स्मशानभूमीतून बाहेर पडणाऱ्या धुराद्वारे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी राज्य पातळीवर नियमांची निश्चिती करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे…

Rains improve Uran's air quality index
पावसामुळे उरणच्या हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा; हवा निर्देशांक ३० च्या दरम्यान

गेल्या अनेक महिन्यापासून उरण यामध्ये २०० पेक्षा वर हवेचा निर्देशांक नोंदविण्यात येत होता. ही हवेची प्रदुषित मात्रा मानवी शरीसाठी अतिशय…

Chandrapur air and water pollution increased
उद्योग नगरी चंद्रपुरात प्रदुषणाचे संकट, विविध आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ

प्रदूषित उद्योगांमुळे चंद्रपुरात जल व वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. माणूस, वन्यजीव प्राणी, जलचर प्राणी तसेच पक्ष्यांच्या जीवाला प्रदूषणामुळे…

palghar Tarapur MIDC pollution illegal chemical waste disposal in boisar villages
तारापूर औद्योगिक परीसरालगत रासायनिक कचर्‍याची बेकायदा विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कचरा लगतच्या गावातील निर्जन परीसरात टाकून त्याची बेकायदा विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

large amount of air pollution due to burning of garbage in naina area
नैना क्षेत्रातील गावांत कचरा प्रश्न गंभीर, कचरा जाळल्याने मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण

ग्रामीण भागातील पाणी, वीज व नागरी घनकचरा यांचे व्यवस्थापनासाठी नैना प्राधिकरणाने ठोस काही पावले उचलली नाही.

ताज्या बातम्या