वायू प्रदूषण News

काळजी घेण्याचा आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला…

शहरातील प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत…

वायू प्रदूषण ही सध्या भारतातील सर्वात मोठी समस्या आहे. भारतात दिल्ली हे सर्वात प्रदूषित असल्याचे समोर येत असतानाच मुंबईतही परिस्थिती…

स्मशानभूमीतून बाहेर पडणाऱ्या धुराद्वारे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी राज्य पातळीवर नियमांची निश्चिती करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे…

गेल्या अनेक महिन्यापासून उरण यामध्ये २०० पेक्षा वर हवेचा निर्देशांक नोंदविण्यात येत होता. ही हवेची प्रदुषित मात्रा मानवी शरीसाठी अतिशय…

भंडारा जिल्ह्याच्या मऱ्हेगाव शेत शिवारात घटना

प्रदूषित उद्योगांमुळे चंद्रपुरात जल व वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. माणूस, वन्यजीव प्राणी, जलचर प्राणी तसेच पक्ष्यांच्या जीवाला प्रदूषणामुळे…

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कचरा लगतच्या गावातील निर्जन परीसरात टाकून त्याची बेकायदा विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ग्रामीण भागातील पाणी, वीज व नागरी घनकचरा यांचे व्यवस्थापनासाठी नैना प्राधिकरणाने ठोस काही पावले उचलली नाही.

शासकीय बस इतकी नादुरुस्त अवस्थेत असूनही सर्रास रस्त्यावर धावत असताना वाहतूक पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने नागरिकांमध्ये संताप.

दैनिक लोकसत्ताने वेळोवेळी आरएमसी प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाच्या संदर्भात वृत्त प्रसारित करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

रात्री अपरात्री, मध्यरात्री, पहाटे कधीही जोरजोरात आवाजात सुरू असलेल्या या कामांमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. तसेच या परिसरात प्रचंड ध्वनिप्रदूषण,…