Page 10 of वायू प्रदूषण News
प्रदुषण मंडळाकडुन इचलकरंजीतील सायझिंग उद्योग बंद पाडण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप इचलकरंजी येथे मंगळवारी झालेल्या सायझिंगधारकांच्या बैठकीत करण्यात आला.
गेल्यावर्षी दिवाळीच्या काही दिवस आधी मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरातील हवेच्या गुणवत्तेचा स्तर खालावला होता.
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांवर धावणाऱ्या सर्वच प्रवासी बसगाड्यांची कालमर्यादा उच्च न्यायालयाने २००४ मध्ये आठ वर्षे केली होती.
जेएनपीए(उरण) ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावर माती आणि इतर साहित्य वाहतुकीमुळे प्रचंड प्रमाणात धुळ निर्माण होत आहे.
फेब्रुवारीमध्ये फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत साधारण २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, वाढते प्रदूषण त्यास कारणीभूत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त…
अटल सेतूवरील धुलीकणांच्या समस्येमुळे पनवेल व उरण तालुक्याच्या वेशीवरील १८ क्वॉरी, क्रशर प्लान्ट व खदाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी)…
जिल्ह्याला नागपूर-मुंबई समृद्धी मार्गाशी जोडण्यासाठी चंद्रपूपर्यंत स्वतंत्र महामार्ग बांधण्यात येत आहे.
सेंट्रल फ्लोरिडा विद्यापीठाचा २१ वर्षीय विद्यार्थी जॅक स्विनी याने टेरल स्विफ्टवर गंभीर आरोप केले आहेत.
वसई, विरारमध्ये काही ठिकाणी सुरू असलेले आरएमसी प्रकल्प मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करीत आहेत. या प्रकल्पांच्या विरोधात आता महाराष्ट्र राज्य…
बदलते निसर्गचक्र, जीवनशैलीतील बदल आणि ध्रूमपान यांमुळे श्वसनविकाराचा धोका वाढला आहे. पुण्यातील ३० ते ३५ वयोगटांतील तरुणांमध्ये श्वसनविकाराचे प्रमाण जास्त…
जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन अंदाजानुसार २०५० पर्यंत जगभरात कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये ७७ टक्क्यांनी वाढ होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यायाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली.