Page 19 of वायू प्रदूषण News

कार्बन डायऑक्साईडच्या उत्सजर्नासंदर्भात ऑक्सफॅम या संस्थेचा अहवाल चर्चेचा विषय ठरत आहे

पंजाब राज्यासह दिल्ली परिक्षेत्रातील काही भागात शेतातील पेंढा आणि खुंटं जाळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

वाढत्या वायू प्रदूषणामुळे जोडप्यांमध्ये कमी होतेय शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा

दिल्लीच्या हवेतील ‘अतिघातक’ प्रदूषणामुळे दिल्ली सरकारला युद्धपातळीवर उपाययोजना कराव्या लागत आहेत.

दिल्ली आणि पंजाबमधील आप सरकारलाच केवळ वायू प्रदुषणासाठी जबाबदार धरता येणार नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे

करोनानंतर दोन वर्षांनी धुमधडाक्यात दिवाळी साजरी झाली. यंदा फटाक्यांची आतषबाजीही मोठया प्रमाणात झाली.

दोन वर्षे महासाथीमुळे दिवाळीत फटाक्यांचा ‘क्षीण क्षीण’ आनंद लाभलेल्या नागरिकांनी यंदा फटाक्यांची पुरती हौस भागविल्याचा परिणाम देशातील हवेच्या गुणवत्तेवर झाला…

आधीच उल्हास असलेल्या पुणे, मुंबई आदी शहरांतील हवेचे प्रदूषण दिवाळीतील फटाक्यांमुळे चिंताजनक वाटावे, इतक्या गंभीर पातळीला जाऊ लागले आहे.

सातत्याने होणाऱ्या वायू गळतीमुळे अंबरनाथ शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असताना कंपन्यांवर मात्र कारवाई होत नसल्याचे चित्र होते.

राज्यात पावसाळी स्थितीमुळे नागरिकांना हैराण केले असले, तरी गेल्या काही दिवसांपासून यात वातावरणामुळे हवेची गुणवत्ता उत्तम स्थितीत असल्याचे दिसून येत…

एके काळी गजबजलेलं आणि श्रीमंत शहर आज जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्याची वेळ का आली आहे?

या पुलावरील डांबर या पूर्वीच उखडल्याने पुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे उड्डाणपूलावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे.