Page 3 of अंबरनाथ News

अंबरनाथ शहराच्या वेशीवरून जाणाऱ्या काटई अंबरनाथ राज्यमार्गावरील आनंदनगर ते टी जंक्शन या अवघ्या एक किलोमीटरच्या पट्ट्यात दोन ठिकाणी अवघ्या काही…

कल्याण–बदलापूर राज्यमार्ग तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर गणेशोत्सव निमित्त उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी आता वाहनधारकांच्या डोकेदुखीचे कारण ठरत आहेत.

मध्य रेल्वेवरील मालगाडीत बिघाड झाल्यामुळे वांगणी, कर्जत, अंबरनाथ परिसरातील लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांमध्ये संताप.

विशेषतः पावसाळ्यात रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये आणि हवेत मोठ्या प्रमाणात विषारी रसायने मिसळून प्रदूषण केले जात आहे.

या घटनेमुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. तर, कल्याणवरून कर्जत-खोपोली दिशेने जाणारी लोकल सेवा कुर्मगतीने धावत आहे.

सिग्नल यंत्रणा बंद असल्याने अंबरनाथ, उल्हासनगरमध्ये वाहतूक कोंडीची समस्या वाढली.

बारवी जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथमध्ये पाणी कपात.

ठाणे पोलिसांची नवी प्रणाली: वाहतूक नियम मोडाल तर ई-चलन घरी येईल.

सोमवारी सकाळी अशाच एका अवजड ट्रेलरच्या धडकेमुळे शालेय बसेस, खासगी कंपन्यांच्या बस आणि दुचाकीस्वारांचे अपघात होऊन मोठे नुकसान झाले.

शिक्षक दिनानिमित्त पंचायत समिती अंबरनाथतर्फे आयोजित हा पुरस्कार वितरण सोहळा अंबरनाथ पश्चिमेतील महात्मा गांधी विद्यालय येथील सभागृहात उत्साहात पार पडला.…

नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी उपाययोजना करण्याकडे मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून लक्ष दिले जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

अंबरनाथ पश्चिमेतील खाटूश्याम गणेशोत्सव मंडळाच्या गणरायासमोरील मोदकाचा लिलाव यंदा तब्बल १ लाख ८५ हजार रुपयांना झाला आहे.