Page 4 of अंबरनाथ News
अंबरनाथहून बदलापूरच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे रूळांशेजारी अंबरनाथ पूर्वेतील बी कॅबिन येथे संरक्षण भिंतीचे काम सुरू करताच बुधवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी…
अंबरनाथ शहरात शिधावाटप दुकानांमधून धान्य चोरी, गोर गरिबांना धान्य न देणे असे काही प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले होते. त्याविरूद्ध…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे वाहतूक पोलिसांनी हा बदल प्रायोगिक तत्त्वावर लागू केला असून, हा निर्णय १८ सप्टेंबर ते…
अंबरनाथ शहराच्या वेशीवरून जाणाऱ्या काटई अंबरनाथ राज्यमार्गावरील आनंदनगर ते टी जंक्शन या अवघ्या एक किलोमीटरच्या पट्ट्यात दोन ठिकाणी अवघ्या काही…
कल्याण–बदलापूर राज्यमार्ग तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर गणेशोत्सव निमित्त उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी आता वाहनधारकांच्या डोकेदुखीचे कारण ठरत आहेत.
मध्य रेल्वेवरील मालगाडीत बिघाड झाल्यामुळे वांगणी, कर्जत, अंबरनाथ परिसरातील लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांमध्ये संताप.
विशेषतः पावसाळ्यात रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये आणि हवेत मोठ्या प्रमाणात विषारी रसायने मिसळून प्रदूषण केले जात आहे.
या घटनेमुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. तर, कल्याणवरून कर्जत-खोपोली दिशेने जाणारी लोकल सेवा कुर्मगतीने धावत आहे.
सिग्नल यंत्रणा बंद असल्याने अंबरनाथ, उल्हासनगरमध्ये वाहतूक कोंडीची समस्या वाढली.
बारवी जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथमध्ये पाणी कपात.
ठाणे पोलिसांची नवी प्रणाली: वाहतूक नियम मोडाल तर ई-चलन घरी येईल.
सोमवारी सकाळी अशाच एका अवजड ट्रेलरच्या धडकेमुळे शालेय बसेस, खासगी कंपन्यांच्या बस आणि दुचाकीस्वारांचे अपघात होऊन मोठे नुकसान झाले.